म. टा. प्रतिनिधी, जळगाव : सातारा जिल्ह्यातील भिलार हे ‘पुस्तकांचे गाव’ सर्वश्रुत आहे. याच धर्तीवर राज्य सरकारने प्रत्येक जिल्ह्यात ‘पुस्तकांचे गाव’ उभारण्याचा निर्णय घेतला.… Read More...
मुंबई : नवी दिल्ली येथे होणाऱ्या आगामी ९८व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची चर्चा सुरू झालेली असताना १९५४ मध्ये दिल्लीत झालेल्या संमेलनाच्या आठवणींचीही चर्चा होत आहे. १९५४… Read More...
मुंबई : यंदाचे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दिल्लीत होणार असल्याची घोषणा अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाने रविवारी केली. इचलकरंजी, मुंबई आणि दिल्लीसह सात संस्थांनी… Read More...
जळगाव : महाराष्ट्रातील साहित्यरसिक आणि साहित्यप्रेमींना प्रतीक्षा असलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या ९७ व्या पर्वाला आज, शुक्रवारपासून अमळनेर येथे सुरुवात होत आहे. एरवी… Read More...
जळगाव : उद्या २ फेब्रुवारीपासून सुरू होत असलेल्या साने गुरुजी साहित्य नगरीत संमेलन परिसराच्या स्वच्छतेचे काम गेल्या १५ दिवसांपासून सुरू असल्याची माहिती अमळनेर नगरपरिषदेच्या आरोग्य… Read More...
जळगाव : अमळनेर येथे होत असलेल्या ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनानिमित्ताने संमेलनपूर्व कार्यक्रमांना आज २९ पासून सुरुवात झाली आहे. दरम्यान संमेलनाची तयारीही अंतिम… Read More...
निलेश पाटील, जळगाव : अमळनेर येथे २ ते ४ फेब्रुवारी २०२४ या कालावधीत पूज्य साने गुरुजी साहित्य नगरी, प्रताप महाविद्यालय येथे पार पडत असलेल्या ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य… Read More...
राष्ट्रपिता महात्मा गांधी साहित्यनगरी (वर्धा) : पाच दशकांहून अधिक काळानंतर वर्ध्यात आज, शुक्रवारपासून ९६वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सुरू होत आहे. सकाळी १०.३० वाजता… Read More...