जालना: मराठा आरक्षणासाठी बलिदान दिलेल्या मराठयांना मदत करणे सरकारने थांबवले आहे. फडणवीसांनी ही मदत रोखली आहे, तातडीने ही मदत वाटप सुरू करावी अन्याथा राज्यात पुन्हा मोठे आंदोलन उभे… Read More...
मुंबई: माथाडीचे श्रध्दास्थान, स्वर्गीय आमदार अण्णासाहेब पाटील यांनी १९८० साली सर्व प्रथम मराठा समाज आरक्षणाची मागणी केली होती. १९८० ते १९८२ अशी दोन वर्ष अण्णासाहेबांनी पश्चिम… Read More...
मुंबई : मनोज जरांगे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उपोषण सोडलं. यानंतर नवी मुंबईतील वाशी येथे मराठा आंदोलकांनी जल्लोष केला. यानंतर वकील गुणरत्न सदावर्ते यांनी मनोज… Read More...
म. टा वृत्तसेवा, नवी मुंबई : मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली २० जानेवारीपासून सुरू झालेल्या मराठा आरक्षण पायी दिंडीचा मुक्काम २५ जानेवारी रोजी नवी मुंबई शहरात होणार आहे.… Read More...
म. टा. प्रतिनिधी, येरवडा: 'सरकारला वाटले मराठे कुठे येणार मुंबईला. पण मराठे बॅगा भरून मुंबईकडे निघाल्यावर सरकारला टेन्शन आले आहे. मार्गात कितीही अडचणी आल्या, तरी मुंबईला जाणारच आणि… Read More...
सोलापूर: मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणासाठी अंतरवली सराठी येथून मुंबईकडे रवाना झाले आहेत. मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी सोलापुरातील मराठा बांधवानी सायंकाळी मुंबईकडे… Read More...
जालना : मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील जालन्यातील अंतरवाली सराटी येथून मुंबईला निघाले आहेत. मनोज जरांगे हे मराठा आंदोलकांसह २६ जानेवारीला मुंबईत… Read More...
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई: 'राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनोज जरांगे पाटील यांना आवाहन करताना मोर्चा टाळावा, सरकार मराठा आरक्षणाच्या बाबतीत सकारात्मक आहे,' असे… Read More...
म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर : मुंबई येथील नियोजित मराठा आरक्षण आंदोलनासाठी शहर आणि जिल्ह्यातून हजारो आंदोलक सहभागी होणार आहेत. अंतरवाली सराटी येथून शनिवार, २० जानेवारी रोजी… Read More...
धाराशिव : मराठा आरक्षणासाठी बलfदान देत आहे.सरकारने जागे व्हावे.आरक्षण द्या अशी चिठ्ठी लिहून रोहन भातलवंडे या तरुणानं आत्महत्या केली. यामुळं दहिफळ गावावर शोककळा पसरली आहे. मराठा… Read More...