तेज पोलीस टाइम्स | पोलीस आणि जनतेचा आवाज
Browsing Tag

Mumbai High Court

अद्वय हिरे तुरुंगातून बाहेर, शिवसेना ठाकरे गटाला मोठा दिलासा

नाशिक : नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून रेणुकादेवी सूतगिरणी संस्थेसाठी घेतलेले कर्ज थकविल्याप्रकरणी तब्बल दहा महिने न्यायालयीन कोठडीत असलेले शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट)…
Read More...

Ganeshotsav 2024: POP मूर्तींवर बंदी कधी? मार्गदर्शक तत्त्वांच्या अंमलबजावणीबाबत न्यायालयाने मागितले…

मुंबई : केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने (सीपीसीबी) सुधारित मार्गदर्शक तत्त्वांच्या माध्यमातूनही ‘प्लास्टर ऑफ पॅरिस’पासून (पीओपी) गणेशमूर्ती तयार करण्यावर घातलेल्या बंदीला चार…
Read More...

कायदा-सुव्यवस्था राखू, गरज पडल्यास आंदोलनासाठी विशिष्ट जागा निश्चित करू, सरकारची ग्वाही

मुंबई : लाखोंच्या मोर्चासह मुंबईच्या दिशेने कूच करत असलेले मराठा आरक्षण नेते मनोज जरांगे पाटील यांना मुंबईत येण्यापासून रोखा, अशी विनंती याचिकेद्वारे करण्यात आली असली तरी मुंबई…
Read More...

सदावर्ते आणि सरकारही म्हटलं, जरांगेंना मुंबईत एन्ट्री नको पण हायकोर्टाचा मोठा निर्णय

मुंबई : मनोज जरांगे पाटील यांना मुंबईत येऊ देऊ नये, अन्यथा मुंबई विस्कळीत होईल आणि जनजीवन ठप्प होईल, अशी विनंती गुणरत्न सदावर्ते यांनी स्वतः युक्तिवाद मांडत मुंबई उच्च न्यायालयाला…
Read More...

उद्यानासाठी ‘चिपको’ आंदोलन; मियावाकी वनात दवाखाना व कब्रस्तानच्या विस्ताराला नागरिकांचा…

मुंबई : पर्यावरण संवर्धनासाठी महापालिकेच्या उद्यान विभागाने घाटकोपर येथील एका जमिनीवर मियावाकी वन साकारले. या उद्यानात तब्बल १० हजारांहून अधिक झाडांची लागवड केली. मात्र, आता या…
Read More...

अतिक्रमण हटवा, खोलीकरण करा; नाग नदीवर उच्च न्यायालयाचे आदेश

म.टा. प्रतिनिधी, नागपूर : नाग नदीवरील सर्वच अतिक्रमणांचा तातडीने निपटारा करण्यात यावा, ती हटविण्यात यावी, तसेच मान्सूनपूर्वी या नदीच्या खोली आणि रुंदीकरणाचीही कामे हाती घ्यावीत,…
Read More...

‘अटल सेतू’साठी वाढीव भरपाई; संपादित जमिनींच्या मालकांना मिळणार कोट्यवधी रुपये

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नुकतेच उद्घाटन झालेल्या ‘अटलबिहारी वाजपेयी शिवडी-न्हावा शेवा सागरी सेतू’ (अटल सेतू) या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी संपादित केलेल्या ७…
Read More...

जमीन ताब्यात घेतली पण भूसंपादन प्रक्रिया पूर्ण न करणे पडले महागात, चार दशकांनंतर…

मुंबई : वीज उपकेंद्राची उभारणी करण्याकरिता ठाण्यातील पाचपाखाडी गावातील ४३२(पार्ट) या सर्व्हे क्रमांकावरील सुमारे सहा हजार ६८५ चौमी जमीन सुमारे चार दशकांपूर्वी ताब्यात घेतल्यानंतर…
Read More...

बालगृहांचा प्रश्न किती वर्षे येत राहणार? मुंबई हायकोर्टाने सरकारकडून मागितली उपायांची माहिती

मुंबई : बालगृहे व गतिमंद मुलांच्या गृहांतील समस्यांबाबत किती वर्षे जनहित याचिका होत राहणार आणि हा प्रश्न न्यायालयाला हाताळावा लागणार, अशी नापसंती व्यक्त करतानाच यापूर्वी देण्यात…
Read More...

सुनील केदार यांच्या जामिनावर उत्तर दाखल करा, न्यायालयाची सरकारला नोटीस

म.टा. प्रतिनिधी, नागपूर : नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील (एनडीसीसी) घोटाळा प्रकरणात झालेल्या शिक्षेनंतर माजी मंत्री सुनील केदार यांनी जामिनासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या…
Read More...