Heavy Rains In Nanded: नांदेड जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. जिल्ह्यात २५ जनावरांचा मृत्यू झालाय तर एक जण पाण्यात वाहून… Read More...
मुंबई : शुक्रवारी मुंबईसह राज्यातील काही जिल्ह्यांना हवामान खात्याने पावसाचा इशारा दिला होता. आज सकाळपासून तशीच काहीशी परिस्थिती मुंबई शहरात दिसून येत आहे. काल रात्रीपासून अनेक… Read More...
निलेश पाटील, जळगाव: सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू असल्याने शेतात पाणी साचले जात आहे. त्यामुळे विद्युत प्रवाह असल्याने त्या ठिकाणी भीती निर्माण होत आहे. जळगावात एक दुर्दैवी घटना समोर… Read More...
अजय गद्रे, धुळे: जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील आमळी शिवारात असलेल्या काबऱ्या खडक धरणाला गळती लागली आहे. यामुळे घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. साक्री तालुक्यातील काबऱ्या… Read More...
कल्याण: कल्याण तालुक्यातील रायता नदीच्या पुरात वाहून चाललेल्या तरुणाला रायते गावकऱ्यांनी वाचवलं आहे. आणे गावातील तरुण घरी जात असताना नदीच्या पुरात वाहून गेला. पुराच्या पाण्यात… Read More...
मुंबई: मुंबई आणि परिसरात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक भागात पाणी साचल्याने परिस्थिती बिकट बनली आहे. दरम्यान, हवामान खात्याने मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.… Read More...
सातारा: जिल्ह्यामध्ये हवामान विभागाने दि. २६ ते ३० जुलैपर्यंत रेड आणि ऑरेंज अलर्टचा इशारा दिला आहे. जिल्ह्यात सद्यस्थितीत मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी होत आहे. अतिदक्षता म्हणून… Read More...
नवी दिल्ली: देशात जून महिन्यात आतापर्यंत सरासरीपेक्षा २० टक्के कमी पाऊस झाला आहे, तर १२ ते १८ जून या काळामध्ये मान्सूनने फारशी प्रगती केलेली नाही, अशी माहिती भारतीय हवामान विभागाने… Read More...