तेज पोलीस टाइम्स | पोलीस आणि जनतेचा आवाज
Browsing Category

Video

घसरत्या मतटक्केवारीची आयोगाला चिंता; केंद्रावर वाढीव सुविधा, त्रिस्तरीय धोरणावर भर

म. टा. विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली : अठराव्या लोकसभा निवडणुकीत देशाच्या दुर्गम भागांतही चांगले मतदान व्हावे, यासाठी निवडणूक आयोग एकीकडे परिश्रम करीत आहे. दुसरीकडे खुद्द देशाच्या…
Read More...

दिल्लीत राष्ट्रपती राजवट लागू करण्याचा भाजपचा कट, आम आदमी पक्षाचा गंभीर आरोप

म. टा. विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली : दिल्लीतील मद्यधोरण घोटाळ्यात मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना तुरुंगात टाकल्यानंतर, दिल्लीचे सरकार बरखास्त करून येत्या काही दिवसांत येथे…
Read More...

पश्चिम आशियातील भडका वाढणार? इराण, इस्रायलला प्रवास टाळण्याची भारतीयांना सूचना

वृत्तसंस्था, नवी दिल्ली : पश्चिम आशियामध्ये तणाव वाढत असल्याने पुढील सूचना येईपर्यंत इराण किंवा इस्रायलला जाऊ नये, असा सल्ला परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय नागरिकांना दिला आहे.…
Read More...

निवडणूक आयोगावर गंभीर ताशेरे, ईव्हीएमवरून केंद्रीय माहिती आयोगाने फटकारले

वृत्तसंस्था, नवी दिल्ली : निवडणूक आयोगाने माहितीच्या अधिकारांतर्गत मागण्यात आलेली माहिती न दिल्याबद्दल केंद्रीय माहिती आयोगाने (सीआयसी) शुक्रवारी तीव्र नाराजी व्यक्त केली.…
Read More...

Fact Check: PM मोदींनी ‘किसी की मुस्कुराहटों पे हो निसार’ या गाण्याला आपला आवाज दिला?…

नवी दिल्ली : सोशल मीडियावर एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये पंतप्रधान मोदी गायक मुकेश यांचं 'किसी की मुस्कुरातों पे हो निसार' हे गाणे गाताना दिसत आहेत. हा…
Read More...

भारतात बीबीसी चे कामाचे स्वरूप बदलले, कलेक्टिव्ह न्यूजरूमची स्थापना

लंडन: ब्रिटिश ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन अर्थात बीबीसीने भारतातील न्यूज ऑपरेशन्स (बातम्या विभाग)चे भाग केले. आज म्हणजे बुधवारपासून बीबीसी इंडियाच्या चार माजी कर्मचाऱ्यांनी सहा भारतीय…
Read More...

देशातील सर्वाधिक व्याघ्र प्रकल्प महाराष्ट्रात, इतिहास काय सांगतो? सीमाबांधणीची गरजेची का?

मनोज मोहिते, नवी दिल्ली: महाराष्ट्र हा वाघांचा; ‘रॉयल बंगाल’ वाघांचा हक्काचा अधिवास आहे. देशातील सर्वाधिक सहा व्याघ्र प्रकल्प महाराष्ट्रात आहेत. इतकेच शेजारच्या; मध्य प्रदेश…
Read More...

फेसबुक पोस्टद्वारे; न्यायालयाने निर्णय दिल्याचा खोटा दावा, सोशल मीडियाचा गैरवापर चिंताजनक

वृत्तसंस्था, नवी दिल्ली : न्यायालयातील प्रलंबित प्रकरणांवर लेख, संदेश व टिप्पण्या करून सोशल मीडियाचा गैरवापर करण्यावर सर्वोच्च न्यायालयाने चिंता व्यक्त केली आहे. निकाल राखून…
Read More...

दहशतीचा स्वभूमीतच अंत, लष्करी कारवाईचा दाखला देत पंतप्रधानांकडून काँग्रेस लक्ष्य

वृत्तसंस्था, हृषीकेश (उत्तराखंड) : लोकसभा निवडणुकीच्या प्रचारधुमाळीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी काँग्रेसला पुन्हा लक्ष्य केले. “कमकुवत’ काँग्रेस सरकार आपल्या कार्यकाळात…
Read More...

शेतकरी अन् तरुणांकडे दुर्लक्ष; पण अब्जाधीशांची कर्जे माफ, राहुल गांधींची केंद्र सरकारवर टीका

वृत्तसंस्था, जयपूर : ‘शेतकऱ्यांना कृषीमालाला किमान आधारभूत किंमत (एमएसपी) हवी आहे, तरुण रोजगाराच्या शोधात आहेत, महिलांना महागाईपासून दिलासा हवा आहे, मात्र त्यांच्या मागण्यांकडे…
Read More...