नवी दिल्ली : सध्या देशभरात सार्वत्रित निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच, सर्वोच्च न्यायालयात ‘नोटा’संदर्भात (नन ऑफ द अबव्ह) याचिका दाखल करण्यात आली आहे. अन्य उमेदवारांच्या तुलनेत… Read More...
वृत्तसंस्था, नवी दिल्ली : डिजिटायझेशनच्या दिशेने एक पाऊल टाकत सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी गुरुवारी सर्वोच्च न्यायालयात कागदविरहित कारभार सुरू करण्याची घोषणा केली. यापुढे खटले… Read More...
नवी दिल्ली: व्हीव्हीपॅट पडताळणीसाठी करण्यात आलेल्या सर्व याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळून लावल्या आहेत. मतपत्रिकेची मागणी करणाऱ्या याचिकाही न्यायालयानं फेटाळून लावल्या आहेत.… Read More...
वृत्तसंस्था, नवी दिल्ली : इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांसोबतच्या (ईव्हीएम) ‘व्हीव्हीपॅट’मधील चिठ्ठ्यांच्या पडताळणीसाठी याचिका दाखल करणाऱ्यांना सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी फटकारले.… Read More...
वृत्तसंस्था, नवी दिल्ली : राज्यातील हिंसक गोरक्षक आणि झुंडबळी प्रकरणातील कारवाईची माहिती द्या, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी विविध राज्य सरकारांना दिले. याप्रकरणी पुढील… Read More...
वृत्तसंस्था, नवी दिल्ली : न्यायालयातील प्रलंबित प्रकरणांवर लेख, संदेश व टिप्पण्या करून सोशल मीडियाचा गैरवापर करण्यावर सर्वोच्च न्यायालयाने चिंता व्यक्त केली आहे. निकाल राखून… Read More...
मुंबई : मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांनी २० जानेवारीला मुंबईत आमरण उपोषण सुरु करण्याचा इशारा दिला आहे. मनोज जरांगेंनी ही घोषणा बीडच्या सभेत केली यावेळी त्यांनी मंत्री छगन… Read More...