नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ३.० सरकारचा शपथविधी ९ जूनला (रविवारी) संध्याकाळी होणार आहे. यंदाच्या निवडणुकीत भाजपला स्वबळावर पूर्ण बहुमत मिळालेले नसल्याने सरकार… Read More...
नवी दिल्ली: बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी एनडीएच्या बैठकीत नरेंद्र मोदी यांच्या नावाला समर्थन दिलं आहे. यावेळी नितीश कुमारांनी भाषणादरम्यान अशी फटकेबाजी केली की उपस्थित… Read More...
म. टा. विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली: लोकसभा निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळाले नसले तरी भाजप केंद्रातील सर्वच्या सर्व महत्त्वाची मंत्रालये आपल्याकडेच ठेवण्याची शक्यता असल्याचे सांगण्यात… Read More...
मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या मतदानाचा अखेरचा टप्पा एक जूनला पार पडला, यानंतर सगळ्याच मीडिया हाऊसच्या एक्झिट पोलनुसार भाजपला ३०० पेक्षा जास्त जागा जिंकण्याचा अंदाज वर्तवला होता, तर… Read More...
नवी दिल्ली: लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर केंद्रात पुन्हा एकदा भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकार येणार आहे. निकालात भाजपला स्पष्ट बहुमत न मिळाल्याने मित्रपक्षांच्या मतदीने आघाडी… Read More...
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर आता एनडीए आणि इंडिया आघाडी दोन्हीही आघाडींच्या गोटात हालचाली वाढल्या आहेत. बिहारचे मुख्यमंत्री आणि जनता दल युनायटेड (जेडीयू) अध्यक्ष… Read More...
नवी दिल्ली: लोकसभा निवडणुकीत ४०० पारचा नारा देणाऱ्या भाजपला एकट्याने बहुमताचा आकडाही गाठता आलेला नाही. एनडीएकडे बहुमत असले तरी भाजपकडे बहुमत नसल्याने मित्रपक्ष टीडीपी आणि जेडीयूचं… Read More...
पाटणा: लोकसभा निवडणुकीचे अंतिम निकाल जाहीर झाले असून आता दिल्लीत नवीन सरकार स्थापनेसाठी हालचाली सुरु झाल्या आहेत. आज दिल्लीत एनडीएची महत्त्वाची बैठक होत आहे. तर विरोधी पक्ष इंडिया… Read More...
पाटणा: बिहारमधील लोकसभेच्या ४० जागांचे निकाल पौराणिक फिनिक्स पक्ष्याच्या भरारीप्रमाणेच आहेत. फिनिक्सचा निवडणुकीच्या निकालांशी काय संबंध आहे याचा जर तुम्ही विचार करत असाल, तर याचे… Read More...
नवी दिल्ली: सत्ताधारी भारतीय जनता पक्षाला लोकसभा निवडणुकीत फटका बसला आहे. भाजपप्रणीत एनडीएनं बहुमताचा आकडा गाठला आहे. पण यंदा भाजपला एकट्याच्या बळावर जादुई आकडा गाठता येणार नाही.… Read More...