नवी दिल्ली : पाचव्या टप्प्यात उत्तर प्रदेशातील १४, महाराष्ट्रातील १३, पश्चिम बंगालमधील सात, ओडिशा आणि बिहारमधील प्रत्येकी पाच, झारखंड आणि जम्मू-काश्मीरमधील प्रत्येकी तीन जागांचा… Read More...
ऋतुजा सावंत,वाराणसी : काशी विश्वेश्वर मंदिराच्या पुढे दहा पावले चालल्यावर रस्ता वळतो. तिथून जरासे पुढे गेल्यावर लक्षातही येणार नाही, अशी एक गल्ली लागते. ही गल्ली जितकी लांबलचक… Read More...
विजय महाले, चुंचुरा (जि. हुगळी) : कोलकात्यानंतर पर्यटकांकडून सर्वाधिक भेट दिल्या जाणाऱ्या भागात हुगळी जिल्ह्याचा समावेश होता. हिंदूंसह ख्रिस्ती, मुस्लिम, डच, पोर्तुगीज यांचे… Read More...
वृत्तसंस्था, नवी दिल्ली : ‘लोकसभा निवडणुकीच्या प्रत्येक टप्प्यातील मतदान संपल्यानंतर ४८ तासांच्या आत मतदान केंद्रनिहाय मतदानाची आकडेवारी वेबसाइटवर अपलोड करण्याचे निर्देश निवडणूक… Read More...
ऋतुजा सावंत, अमेठी : गांधी परिवाराचा जवळचा संपर्क असणारे उत्तर प्रदेशमधील ठिकाणे म्हणजे रायबरेली आणि अमेठी. रायबरेली सोडून साधारण अर्ध्या-पाऊण तासात अमेठी लोकसभा मतदारसंघ सुरू… Read More...
विजय महाले, बराकपूर : ‘उत्तर २४ परगणा’ जिल्ह्यातील ऐतिहासिक शहर म्हणजे बॅराकपूर. याच बराकपूरमधून ब्रिटिशांविरोधात १८५७ च्या स्वातंत्र्यलढ्याची पहिली ठिणगी पडली होती. अशी… Read More...
विजय महाले, कोलकाता : कल्याणी म्हणजे पश्चिम बंगालमधील औद्योगिक क्षेत्र. पहाटेपासूनच या दिशेने जाणाऱ्या लोकलमध्ये खांद्याला टिफिनची बॅग लटकवलेल्यांची गर्दी दिसते. लोकलच्या… Read More...
नवी दिल्ली : ‘मी मार्च २०१९मध्ये भाजप ३०० जागा पार करील असे म्हटले होते, पण बालेकिल्ल्यात साचलेपणा आले असताना नव्याने जागा कशा मिळवणार, असा प्रश्न तुम्ही मला विचारला होता. आम्ही… Read More...
ऋतुजा सावंत, लखनऊ : विकासापासून दूर राहिलेल्या जालौनमधून थेट लखनऊची वाट धरली. या शहरात शिरल्यावर सर्वत्र दिसली ती रोषणाई. एक फलक होता… ‘मुस्कुराइये आप लखनऊ में है..’ वाहनांची… Read More...
वृत्तसंस्था, आरामबाग/बराकपूर : ‘लोकांना घाबरवण्यासाठी तृणमूल काँग्रेस नागरिकत्व सुधारणा कायद्याविषयी (सीएए) असत्य पसरवत आहे; पण ‘सीएए’ ही राज्यघटनेने दिलेली गॅरंटी आहे आणि ही… Read More...