नवी दिल्ली : लोकसभेची निवडणूक लवकरच सात टप्प्यांत पूर्ण होणार आहे. निवडणूक संपल्यानंतर सर्वांची नजर ४ जूनच्या निकालावर असणार आहे. निकालाआधीच काही एक्झिट पोल काढले जातात. ज्यात… Read More...
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकांचे पाच टप्प्यांतील मतदान पूर्ण झालं आहे. ४२८ जागांवरील उमेदवारांची भवितव्य ईव्हीएममध्ये बंद झाली आहेत. ४ जून रोजी निकाल जाहीर होतील, मात्र… Read More...
श्रवस्ती: ‘काँग्रेस सत्तेवर आल्यास सीएए रद्द करेल आणि काश्मीरमध्ये पुन्हा कलम ३७० प्रस्थापित करेल. जे दहशतवादी आज तुरुंगात आहेत, त्यांना काँग्रेस पंतप्रधानांच्या घरी आमंत्रण देऊन… Read More...
संबलपूर (ओडिशा): लोकसभा निवडणुकीच्या पाच टप्प्यांनंतर भाजपचा ३१० जागांवर विजय निश्चित असल्याचा दावा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मंगळवारी केला. ओडिशा राज्याला ‘बाबू राज’पासून… Read More...
नवी दिल्ली: देशात सध्या लोकसभा निवडणुकीचा रणसंग्राम सुरू आहे. अनेक उमेदवार आणि देशातील मोठे राजकीय नेते विक्रमी मतांनी विजयी होण्याचा दावा प्रचार सभेतून करत आहेत. जसा एखाद्या… Read More...
रायबरेली : लोकसभा निवडणुकीच्या सात पैकी पहिल्या चार टप्प्यातील मतदान झाल्यानंतर काँग्रेसच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी यांनी रायबरेलीत पहिली प्रचार सभा घेतली. सोनिया गांधी यांच्या… Read More...
विजय महाले, कोलकाता : राजधानी कोलकाता शहराची ट्विन सिटी म्हणून हावडा शहर मानले जाऊ शकते. मात्र, त्याचे कोलकातापेक्षा खूप भिन्न रूप आहे. श्रमिकांची त्यातही परप्रांतीयांची संख्या… Read More...
सुल्तानपूर (उ. प्र): मुलगा व पिलिभितचे खासदार वरुण गांधी यांचे तिकीट कापले गेल्यानंतर प्रथमच भाजपच्या नेत्या व मनेका गांधी याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. वरुण गांधी यांनी अनेकदा… Read More...