उद्धव ठाकरे कुठे निषेध करणार?उद्धव ठाकरे शिवसेना भवनासमोरील चौकात सकाळी ११ वाजता तोंडाला काळ्या फिती लावून बसणार आहे. यासाठी कोणी मनाई करु शकत नाही आणि मनाई केली तर जनतेचे न्यायालय… Read More...
मुंबई : “मराठा आरक्षणात देवेंद्र फडणवीस यांचा अडथळा आहे” या मनोज जरांगे पाटील यांच्या विधानात तथ्य आहे. काँग्रेस आघाडीचे सरकार असताना तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी… Read More...
मुंबई : आगामी विधानसभेसाठी काँग्रेसकडून उमेदवारांची चाचपणी सुरू करण्यात आली असून, मुंबईतील ३६ जागांसाठी तब्बल दोनशेहून अधिक इच्छुकांनी अर्ज केल्याची माहिती पक्षातील सूत्रांकडून… Read More...
अर्जुन राठोड, नांदेड : अशोक चव्हाण १२ फेब्रुवारी रोजी भाजपात गेले. देशाला १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य मिळाले असले तरी नांदेडला खरे स्वातंत्र्य १२ फेब्रुवारी रोजी मिळाले, असे वक्तव्य… Read More...
अर्जुन राठोड, नांदेड : एकीकडे राज्यात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना राबवली जात आहे. या योजनेच्या माध्यमातून महिलांना दिड हजार रुपये देण्याची घोषणा करण्यात आली आहे, मात्र राज्यात पाच… Read More...
अर्जुन राठोड, नांदेड : राज्यातील समृद्धी महामार्गाच्या कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. शेतकऱ्यांच्या जमिनी घेऊन… Read More...
म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक : विधान परिषद निवडणुकीत ‘क्रॉस वोटिंग’ केल्याप्रकरणी आमदार हिरामण खोसकर यांची उमेदवारी धोक्यात आल्याने त्यांनी मुंबईत दोन दिवस तळ ठोकत गुरुवारी (दि.८)… Read More...
मुंबई : राज्यातील आरक्षणाच्या प्रश्नाचा पेच हा भारतीय जनता पक्षाने निर्माण केला आहे. २०१४ साली देवेंद्र फडणवीस यांनीच मराठा, धनगर, आदिवासी समाजाला आरक्षण देण्याचे आश्वासन दिले… Read More...
मुंबई : भारतीय जनता पक्ष धार्मिक तेढ निर्माण करून राजकीय पोळी भाजण्याचे राजकारण करत आहे. भाजपा देश तोडण्याचे काम करत असताना राहुल गांधी मात्र देश जोडण्याचे काम करत आहेत. लोकसभा… Read More...