तेज पोलीस टाइम्स | पोलीस आणि जनतेचा आवाज
Browsing Tag

लोकसभा निवडणूक २०२४

इंडिया आघाडीचे नेते मतांसाठी मुस्लिमांची गुलामीही करतील : नरेंद्र मोदी

देहरी/बिक्रम (बिहार) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहारमध्ये शनिवारी झालेल्या दोन जाहीर सभांमध्ये विरोधकांच्या इंडिया आघाडीवर अतिशय तिखट शब्दांत टीका केली. मुस्लिमांची एकगठ्ठा…
Read More...

सहावा टप्पा, इंडिया-एनडीएसाठी कमालीचा प्रतिष्ठेचा, भाजपपुढे विजयाच्या पुनरावृत्तीचे मोठे आव्हान

नवी दिल्ली : लोकसभेच्या सहाव्या टप्प्याचे मतदान शनिवारी होत आहे. या ५८ जागांपैकी २०१९ मध्ये भाजप आणि एनडीएने तब्बल ४० जागांवर विजय मिळवला होता. यात दिल्लीतील सर्व ७ आणि हरियाणातील…
Read More...

मतदान प्रक्रियेनंतर आता देशाचे एक्झिट पोलकडे लक्ष; पण तुम्हाला माहित आहे का exit poll म्हणजे काय?

नवी दिल्ली : लोकसभेची निवडणूक लवकरच सात टप्प्यांत पूर्ण होणार आहे. निवडणूक संपल्यानंतर सर्वांची नजर ४ जूनच्या निकालावर असणार आहे. निकालाआधीच काही एक्झिट पोल काढले जातात. ज्यात…
Read More...

२५८ जागांवर मतदान टक्केवारी घटली, दक्षिण मुंबई-पुण्यासह महाराष्ट्रातील २० जागा, धडधड कोणाला?

नवी दिल्‍ली : लोकसभा निवडणुकांचे पाच टप्प्यांतील मतदान पूर्ण झालं आहे. ४२८ जागांवरील उमेदवारांची भवितव्य ईव्हीएममध्ये बंद झाली आहेत. ४ जून रोजी निकाल जाहीर होतील, मात्र…
Read More...

निवडणूक आयोगाचा ‘वाढीव कारभार’, मतदानानंतर मतदारांची संख्या सात कोटींनी वाढली!

मंगेश वैशंपायन, नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीत सोमवारी ( २० मे) ४९ जागांसाठी झालेल्या पाचव्या टप्प्यात मतदानाच्या टक्केवारीत ६२.२ टकक्यांपर्यंत वाढ झाल्याचे निवडणूक आयोगाने गुरुवारी…
Read More...

Fact Check: भाजपच्या प्रचार वाहनावर हल्ला, सोशल मीडियावरील व्हायरल VIDEO मागचं सत्य काय?

नवी दिल्ली: लोकसभा निवडणुकांच्या रणधुमाळीत सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये असा दावा केला जात आहे की, भाजपच्या प्रचार गाडीवर लोकांनी हल्ला केला आणि गाडीला…
Read More...

थांबण्याची गरज वाटली नाही! भाजपच्या नोटिशीला बड्या नेत्याचं कडक उत्तर; नड्डांचंही नाव घेतलं

रांची: झारखंडच्या हजारीबाग लोकसभा मतदारसंघाचे खासदार जयंत सिन्हा यांना भारतीय जनता पक्षानं कारणे दाखवा नोटिस बजावली होती. हजारीबागमधून मनीष जैयस्वाल यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर…
Read More...

पाचवा टप्पा झाला, भाजपचा सर्व्हे आला; महाराष्ट्रात नुकसान, आणखी कुठे कुठे फटका बसणार?

नवी दिल्ली: लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातलं मतदान झालं आहे. राज्यातील सर्वच्या सर्व ४८ जागांवर मतदान झालं आहे. या दोन टप्प्यांमध्ये एकूण ११४ जागा आहेत. पाच टप्प्यातील…
Read More...

‘अच्छे दिन आयेंगे, मोदीजी जायेंगे’, केजरीवालांची नवी घोषणा, दिल्लीत प्रचाराला रंग

मंगेश वैशंपायन, नवी दिल्ली : आम आदमी पक्षाला सत्तेवर बसविणारे दिल्ली आणि पंजाबचे लोक तसेच आपला वाढता पाठिंबा देणारे गोवा, गुजरातचे लोक पाकिस्तानी आहेत काय? असा उपरोधिक सवाल…
Read More...

माझा जिल्हा, माझी जबाबदारी! कोणाला दिली सुट्टी, कोणी विमानाने आले; DM राबले, १००% मतदान झाले

लखनऊ: देशभरात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी आहे. मतदानाचे सातपैकी पाच टप्पे पूर्ण झाले आहेत. महाराष्ट्रातील सर्वच्या सर्व ४८ जागांवरील मतदान पूर्ण झालं आहे. राज्यातील १३ जागांवर काल…
Read More...