देहरी/बिक्रम (बिहार) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहारमध्ये शनिवारी झालेल्या दोन जाहीर सभांमध्ये विरोधकांच्या इंडिया आघाडीवर अतिशय तिखट शब्दांत टीका केली. मुस्लिमांची एकगठ्ठा… Read More...
नवी दिल्ली : लोकसभेच्या सहाव्या टप्प्याचे मतदान शनिवारी होत आहे. या ५८ जागांपैकी २०१९ मध्ये भाजप आणि एनडीएने तब्बल ४० जागांवर विजय मिळवला होता. यात दिल्लीतील सर्व ७ आणि हरियाणातील… Read More...
नवी दिल्ली : लोकसभेची निवडणूक लवकरच सात टप्प्यांत पूर्ण होणार आहे. निवडणूक संपल्यानंतर सर्वांची नजर ४ जूनच्या निकालावर असणार आहे. निकालाआधीच काही एक्झिट पोल काढले जातात. ज्यात… Read More...
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकांचे पाच टप्प्यांतील मतदान पूर्ण झालं आहे. ४२८ जागांवरील उमेदवारांची भवितव्य ईव्हीएममध्ये बंद झाली आहेत. ४ जून रोजी निकाल जाहीर होतील, मात्र… Read More...
मंगेश वैशंपायन, नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीत सोमवारी ( २० मे) ४९ जागांसाठी झालेल्या पाचव्या टप्प्यात मतदानाच्या टक्केवारीत ६२.२ टकक्यांपर्यंत वाढ झाल्याचे निवडणूक आयोगाने गुरुवारी… Read More...
नवी दिल्ली: लोकसभा निवडणुकांच्या रणधुमाळीत सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये असा दावा केला जात आहे की, भाजपच्या प्रचार गाडीवर लोकांनी हल्ला केला आणि गाडीला… Read More...
रांची: झारखंडच्या हजारीबाग लोकसभा मतदारसंघाचे खासदार जयंत सिन्हा यांना भारतीय जनता पक्षानं कारणे दाखवा नोटिस बजावली होती. हजारीबागमधून मनीष जैयस्वाल यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर… Read More...
नवी दिल्ली: लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातलं मतदान झालं आहे. राज्यातील सर्वच्या सर्व ४८ जागांवर मतदान झालं आहे. या दोन टप्प्यांमध्ये एकूण ११४ जागा आहेत. पाच टप्प्यातील… Read More...
मंगेश वैशंपायन, नवी दिल्ली : आम आदमी पक्षाला सत्तेवर बसविणारे दिल्ली आणि पंजाबचे लोक तसेच आपला वाढता पाठिंबा देणारे गोवा, गुजरातचे लोक पाकिस्तानी आहेत काय? असा उपरोधिक सवाल… Read More...
लखनऊ: देशभरात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी आहे. मतदानाचे सातपैकी पाच टप्पे पूर्ण झाले आहेत. महाराष्ट्रातील सर्वच्या सर्व ४८ जागांवरील मतदान पूर्ण झालं आहे. राज्यातील १३ जागांवर काल… Read More...