Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Browsing Tag

maharashtra govt

अन्न सुरक्षा १२ वर्षे वाऱ्यावर; अपिली न्यायाधिकरणाची अद्याप स्थापना नाही

मुंबई : अन्नपदार्थांचे उत्पादन आणि व्यवसायामध्ये सहभागी असलेल्या कोणत्याही घटकाकडून अन्नपदार्थांच्या गुणवत्तेमध्ये तडजोड होऊ नये, यासाठी अन्न सुरक्षा कायदा २००६मध्ये आणण्यात आला.…
Read More...

नाशिकला यंदाही ठेंगाच? गुंतवणुकीसाठी संभाव्य जिल्ह्यात उल्लेख नाही, उद्योजकांचे दावोसकडे लक्ष

म. टा. प्रतिनिधी, नाशिक : दावोस येथील जागतिक आर्थिक परिषदेच्या माध्यमातून राज्यात अडीच लाख कोटींची गुंतवणूक येणार असली, तरी गुंतवणुकीसाठीच्या राज्यातील संभाव्य जिल्ह्यांमध्ये…
Read More...

राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय, ऐंशीव्या वर्षापासून निवृत्तीवेतनात घसघशीत वाढ

मुंबई : राज्य सरकारने ८० वर्षे व त्याहून अधिक वयोमान झालेल्या निवृत्तीवेतनधारक आणि कुटुंब निवृत्तीधारकांना देण्यात येणाऱ्या निवृत्तीवेतनात सातव्या वेतन आयोगानुसार वाढ केली आहे.…
Read More...

शेतकऱ्यांना दिलासा! महिनाभरात मिळणार नुकसानभरपाई, निधी वितरित करण्यास राज्य शासनाची मंजुरी

Farmer News: गेल्या नोव्हेंबर महिन्यात गारपीट आणि अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला होता. या नैसर्गिक आपत्तीत शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. Source link
Read More...

महिलांसाठी गुड न्यूज; आता सरकारी योजनांची माहिती मिळणार एका क्लिकवर, कसे ते वाचा

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शुक्रवारी राज्यात महिला सशक्तीकरण अभियानाला सुरुवात करण्यात आली. यानिमित्त महिलांसाठी ‘नारी शक्ती दूत’ या अ‍ॅपचे अनावरण करण्यात…
Read More...

‘ऑलिंपिक’साठी सरकारचे ‘मिशन लक्ष्यवेध’, चार हजारावर खेळाडूंना प्रशिक्षण आणि सुविधा

योजनेतंर्गत १२ ऑलिंपिक क्रीडा प्रकारासाठी राज्य सरकार आता हाय परफॉर्मन्स सेंटर, विभागीय स्तरावर स्पोर्ट्स एक्सलन्स सेंटर व जिल्हा स्तरावर क्रीडा प्रतिभा विकास केंद्र अशी क्रीडा…
Read More...

मराठा सर्वेक्षणासाठी BMC कर्मचाऱ्यांना लावले कामाला; तीन ते पाच दिवसांत काम करण्याचे आदेश

मुंबई : राज्यात मराठा आरक्षणाचा वाद पेटला असताना मुंबईत मराठा समाज, तसेच खुला प्रवर्ग किती याचे सर्वेक्षण करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. याची जबाबदारी महापालिकेकडे…
Read More...

बालगृहांचा प्रश्न किती वर्षे येत राहणार? मुंबई हायकोर्टाने सरकारकडून मागितली उपायांची माहिती

मुंबई : बालगृहे व गतिमंद मुलांच्या गृहांतील समस्यांबाबत किती वर्षे जनहित याचिका होत राहणार आणि हा प्रश्न न्यायालयाला हाताळावा लागणार, अशी नापसंती व्यक्त करतानाच यापूर्वी देण्यात…
Read More...

तो पाणबुडी प्रकल्प गुजरातला गेला नाही, तर लालफितीच्या कारभारामुळे अडला

म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई: सरकारी उदासीनता, पर्यटन विभागातील लालफितीचा कारभार, राज्य सरकारी पातळीवरील अपुरा पाठपुरावा, या कारणांमुळे राज्याचा पाणबुडी प्रकल्प रखडला आहे. २०१८मध्ये…
Read More...

राज्य सरकारच्या सरळसेवा भरती परीक्षा शुल्क कमी करण्याची विद्यार्थ्यांची मागणी; परीक्षेचे शुल्क २००…

Students Demands To Reduce Exam Fees: महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागात रिक्त पदांचा भरतीसाठी घेतल्या जाणाऱ्या सरळसेवा परीक्षांसाठी एक हजार रुपये शुल्क आकारण्याचा निर्णय राज्य…
Read More...