कर्नल : भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आणीबाणीच्या काळाची आठवण काढत काँग्रेसवर निशाणा साधला आहे. ते म्हणाले, 'इंदिरा गांधीनी आणीबाणी घोषित करुन लोकशाहीचा गळा घोटला होता.… Read More...
मंगेश वैशंपायन, ओडिशा : ओडिशासह देशाचे श्रद्धास्थान असलेल्या महाप्रभू जगन्नाथ यांच्याबद्दल पुरी लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार संबित पात्रा यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचे… Read More...
नवी दिल्ली : 'इंडिया आघाडी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत चांगली कामगिरी करत आहे. महागाई, बेरोजगारी, भीतीचे वातावरण, लोकशाहीवर घाला हे मुद्दे मतदारांना आकर्षित करण्यासाठी आम्हाला… Read More...
नवी दिल्ली - दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी उद्या (१९ मे) दुपारी १२ वाजता आमदार, खासदारांसह भाजप मुख्यालयात जाणार असल्याची घोषणा केली आहे. भाजपने आपच्या सर्व नेत्यांना… Read More...
हरियाणा : लोकसभा निवडणूक शेवटच्या टप्प्यात येऊन पोहोचली आहे. चार टप्प्यांचे मतदान पार पडले असून पाचव्या टप्प्यातील मतदान (२० मे) रोजी पार पडणार आहे. याच अनुषंगाने आज पंतप्रधान… Read More...
कर्नाटक : कर्नाटकचे भाजप नेते देवराजे गौडा यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते डी.के.शिवकुमार यांच्यावर मोठा आरोप केला आहे. माजी मुख्यमंत्री आणि जेडीएस… Read More...
नवी दिल्ली: लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्ष दणदणीत विजयी मिळवेल आणि नरेंद्र मोदी सत्ता कायम राखतील, असा विश्वास केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी व्यक्त केला. एएनआय वृत्तसंस्थेला… Read More...
वाराणसी : 'ज्या दिवशी मी हिंदू-मुस्लिम करेन, त्या दिवशी मी सार्वजनिक जीवनासाठी अयोग्य होईल,' असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी वक्तव्य केले आहे. माझ्या देशातील लोक मला… Read More...
विजय महाले, कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये मुस्लिम मतांचा कौल निर्णायक आहे. तृणमूल काँग्रेसच्या पारड्यात एकगठ्ठा येणारी ही मते आपल्याकडे खेचण्याकरिता काँग्रेस-डाव्या आघाडीचेही प्रयत्न… Read More...
नवी दिल्ली : ‘मी मार्च २०१९मध्ये भाजप ३०० जागा पार करील असे म्हटले होते, पण बालेकिल्ल्यात साचलेपणा आले असताना नव्याने जागा कशा मिळवणार, असा प्रश्न तुम्ही मला विचारला होता. आम्ही… Read More...