मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ कार्यक्रमामध्ये हर घर तिरंगा अभियान साजरे करण्याबाबत केलेल्या आवाहनानुसार भाजपतर्फे राज्यभरात ९ ते १५ ऑगस्टदरम्यान हे अभियान मोठ्या… Read More...
मुंबई : मराठी पाटी न लावणाऱ्या दुकानदारांवर मुंबई महापालिकेकडून कारवाईचा बडगा उगारण्यात येत आहे. २८ नोव्हेंबर २०२३ ते जुलै २०२४ या कालावधीत केलेल्या कारवाईत ९४ हजार ९०३… Read More...
मुंबई : मुंबई सागरी किनारा मार्गावरून भाजप आणि शिवसेना (उबाठा) यांच्यात सोमवारी जुंपली. आमदार आदित्य ठाकरे आणि भाजपचे मुंबई अध्यक्ष आमदार आशीष शेलार यांनी मुंबई महापालिका आयुक्त… Read More...
मुंबई : ‘अनिल देशमुख यांनी गृहमंत्री असताना अनेक बेकायदा कामे करण्यासाठी माझ्यावर दबाव आणला. पवारसाहेबांकडून कामे आली आहेत, असे देशमुख अनेकदा सांगायचे. तसेच बऱ्याचदा… Read More...
मुंबई : यंदाचे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दिल्लीत होणार असल्याची घोषणा अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाने रविवारी केली. इचलकरंजी, मुंबई आणि दिल्लीसह सात संस्थांनी… Read More...
मुंबई : मॅनहोलमधील झाकणे चोरीला जाण्याच्या घटना मुंबईत घडत असताना. मॅनहोलमधून पाणी ओव्हरफ्लो होण्याचे प्रकारही निदर्शनास येतात. हे रोखण्यासाठी ‘सायरन’ची उपाययोजना पुढे आली होती.… Read More...
मुंबई : मुंबईत होणारे हजारो कोटी रुपयांचे प्रकल्प, मुदत ठेवींच्या शिलकीमध्ये झालेली घट यामुळे मुंबई महापालिका महसूलवाढीसाठी प्रयत्न करत असतानाच मुंबई महापालिकेला राज्य सरकारकडून… Read More...
म. टा. प्रतिनिधी, मुंबई : शीव रेल्वे उड्डाणपुलाचे पाडकाम सुरू झाल्यावर पुलाची पुनर्बांधणी आणि नव्या मार्गिका केव्हा सुरू होणार, अशा मुंबईकरांच्या प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी मध्य… Read More...
मुंबई : ‘सचिन वाझे मला कधी भेटले नाहीत. त्या बाइटमध्ये पत्रकार खोदून विचारतो, मग ते उत्तर देतात. आजकाल तुरुंगात असणाऱ्या माणसांच्या मुलाखती होत आहेत. त्यांच्यावर गंभीर गुन्हे आहेत.… Read More...
मुंबई : बांधकाम होऊन ३५ वर्षे पूर्ण झालेले राज्यातील सात जलविद्युत प्रकल्प २५ वर्षांसाठी चालविण्यासाठी खासगी कंपन्यांनाही संधी मिळणार आहे. जलसंपदा विभागाने मांडलेल्या प्रस्तावाला… Read More...