Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Browsing Tag

election commission of india

पराभवानंतर EVM, VVPAT संशय घेणाऱ्या सुजय विखेंचा अर्ज निकाली

Setback To Sujay Vikhe Patil: अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून पराभूत झाल्यानंतर डॉ. सुजय विखे यांनी इव्हीएम आणि व्हीव्हीपॅटवर संशय घेत पडताळणीची मागणी केली होती. यावर आज…
Read More...

Sharad Pawar : मोदींच्या कृतीत विरोधाभास; ‘वन नेशन, वन इलेक्शन’वरुन शरद पवारांचा PM…

म. टा. प्रतिनिधी, नागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून भाषण देताना ‘देशाच्या निवडणुका एकाच वेळी व्हाव्यात’, अशी भूमिका मांडली होती. मात्र, आजही त्यांची कृती ही…
Read More...

विधानसभेसाठी आयोगाने कसली कंबर; मतदार याद्या अद्ययावत करणार, कसं आहे प्लॅनिंग?

वृत्तसंस्था, नवी दिल्ली : महाराष्ट्रासह हरियाणा, झारखंड आणि जम्मू-काश्मीरमध्ये आगामी विधानसभा निवडणुकांसाठी मतदारयाद्या अद्ययावत करण्यात येणार आहेत, अशी माहिती निवडणूक आयोगाने…
Read More...

Loksabha Election Result: देशाच्या बहुप्रतिक्षित निकालासाठी उरले काही तास, निकालापूर्वी केंद्रीय…

नवी दिल्ली : देशात लोकसभा निवडणूकीसाठीची सर्व टप्प्यांतील मतदान पार प्रक्रिया पार पडली आहे. देशभरात यंदा २८ राज्ये आणि ८ केंद्रशासित प्रदेशांत ७ टप्प्यांत मतदान प्रक्रिया राबवण्यात…
Read More...

मतदान प्रक्रियेनंतर आता देशाचे एक्झिट पोलकडे लक्ष; पण तुम्हाला माहित आहे का exit poll म्हणजे काय?

नवी दिल्ली : लोकसभेची निवडणूक लवकरच सात टप्प्यांत पूर्ण होणार आहे. निवडणूक संपल्यानंतर सर्वांची नजर ४ जूनच्या निकालावर असणार आहे. निकालाआधीच काही एक्झिट पोल काढले जातात. ज्यात…
Read More...

Election Commission : बूथनिहाय मतदानाची आकडेवारी जाहीर करण्यात अडचण काय? सर्वोच्च न्यायालयात…

टाइम्स वृत्त, नवी दिल्ली : निवडणूक लढत असलेल्या उमेदवार किंवा त्याचा एजंट यांना मतदानाच्या दिवशीच मतदान केंद्रनिहाय मतदानाच्या टक्केवारीची माहिती दिली जाते. त्यांच्या व्यतिरिक्त…
Read More...

निवडणूक आयोगाचा ‘वाढीव कारभार’, मतदानानंतर मतदारांची संख्या सात कोटींनी वाढली!

मंगेश वैशंपायन, नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीत सोमवारी ( २० मे) ४९ जागांसाठी झालेल्या पाचव्या टप्प्यात मतदानाच्या टक्केवारीत ६२.२ टकक्यांपर्यंत वाढ झाल्याचे निवडणूक आयोगाने गुरुवारी…
Read More...

राहुल गांधी, लालू प्रसाद नाव म्हणून निवडणुकीपासून कसं रोखणार? सुप्रीम कोर्टाने याचिका फेटाळली

म. टा. विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली : ‘पालकांनीच जर आपल्या मुलांची नावे राहुल गांधी किंवा लालूप्रसाद यादव अशी ठेवली असतील, तर त्यांना निवडणूक लढवण्यापासून कोण व कसे रोखणार,’ असा…
Read More...

जगभरातील सर्वांत खर्चिक निवडणूक; १.३५ लाख कोटी रुपये खर्च होण्याची शक्यता, अमेरिकेलाही टाकले मागे

वृत्तसंस्था, कोलकाता : देशात सध्या होत असलेली सार्वत्रिक निवडणूक ही केवळ भारतातीलच नव्हे, तर जगभरातील सर्वांत खर्चिक निवडणूक ठरणार आहे. या निवडणुकीदरम्यान एकूण १.३५ लाख कोटी रुपये…
Read More...

मतदारयादीत मृतांची नावे नकोच! नागपूरच्या जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश, अन्यथा ग्रामसेवकांना जबाबदार…

म.टा. प्रतिनिधी, नागपूर : ‘आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी यंत्रणा गतीने कामाला लागली आहे. मतदार यादी अचूक असण्यावर अधिक भर देण्यात येत आहे. मृत नागरिकांची नावे मतदार यादीत…
Read More...