Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Browsing Category
देश-विदेश
पॅरोलवर सुटलेल्या पुण्याच्या संजय करलेच्या मृत्यूचं गूढ कायम, ऑडी कारमध्ये आढळला होता मृतदेह
नवी मुंबई (पनवेल, उरण) : मुंबई-गोवा महामार्गावरील तारा गावाजवळ कारमध्ये मृतावस्थेत आढळलेल्या संजय करले याच्या हत्येच्या तपासाला वेग आला आहे. यासाठी पोलिसांची चार पथके तयार करण्यात…
Read More...
Read More...
महाराष्ट्रात गारठा वाढला, ‘या’ जिल्ह्यांमध्ये काश्मीरसारखी थंडी; आणखी पारा घसरणार
सातारा : एकीकडे राज्यात सामाजिक आणि राजकीय वातावरण तापलेले असताना दुसरीकडे मात्र राज्यात वाढलेल्या थंडीने नागरिकांमध्ये चांगलीच हुडहुडी भरली आहे. या थंडीचा आनंद घेण्यासाठी नागरिक…
Read More...
Read More...
शिवाजी महाराजांनी ५ वेळा औरंगजेबला पत्र लिहिलं; भाजप खासदाराच्या वक्तव्याने नवा वाद
मुंबई : काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेदरम्यान स्वातंत्र्यवीर विनायक सावरकर यांच्यावर केलेल्या टीकेने वादंग निर्माण झाले. राहुल गांधी यांच्या या…
Read More...
Read More...
पुण्यात रस्ता ओलांडणाऱ्या चिमुकलीला वाचवण्याच्या प्रयत्नात कार ६ वेळा पलटली; एक ठार, ८ जखमी
पुणे : रस्ता ओलांडत असलेल्या मुलीला वाचवण्याच्या प्रयत्नात पुणे-नाशिक माहामार्गवरील डोळासणे येथे भीषण अपघात झाला आहे. भरधाव वेगात असलेल्या कारच्या चालकाने अचानक ब्रेक दाबल्याने कार…
Read More...
Read More...
पुण्याच्या गुन्हेगाराचा मुंबई-गोवा महामार्गावर आलिशान कारमध्ये मृतदेह; घातपाताचा संशय
Panvel News : पनवेल मुंबई-गोवा महामार्गावर तारा गावाच्या हद्दीत शुक्रवारी ऑडी एमएच.१४ जीए.९५८५ या क्रमांकाच्या गाडीत पुरुषाचा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. महामार्गावर…
Read More...
Read More...
महाराष्ट्राला हे सहन होणार नाही; शिवरायांबद्दलच्या वक्तव्यानंतर भाजप नेते राज्यपालांवर संतापले
रत्नागिरी : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या ६२व्या दीक्षांत समारंभात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या वक्तव्याने पुन्हा नवा वाद…
Read More...
Read More...
५०० विवाहित मुली राज्यातून गायब; पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांचा दावा
मुंबई : लग्न झालेल्या ५०० मुली राज्यातून गायब झाल्याचा धक्कादायक दावा पर्यटनमंत्री तसेच मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी शुक्रवारी भाजपच्या वतीने मलबार हिल…
Read More...
Read More...
लोकल पूर्ण क्षमतेने; पश्चिम रेल्वेच्या निर्णयामुळे आज प्रवाशांना दिलासा
मुंबई : धोकादायक कर्नाक पूल पाडण्यासाठी मध्य रेल्वेने शनिवारी रात्रीपासून २१ तास लोकल बंद करत ब्लॉक घेतला आहे. या कालावधीत प्रवाशांच्या सोयीसाठी पश्चिम रेल्वेने आज, रविवारी पूर्ण…
Read More...
Read More...
पिंपरी चिंचवड औद्योगिक क्षेत्र परिसरातील लघुउद्योगांच्या समस्या तातडीने सोडविणार –…
पुणे दि.१९- उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते पिंपरी चिंचवड लघुउद्योजक संघटनेतर्फे मोशी येथे आयोजित उद्योजक मेळाव्याचे उदघाटन करण्यात आले. पिंपरी चिंचवड औद्योगिक…
Read More...
Read More...
मराठी भाषेतून शिक्षण देण्यावर राज्य शासन भर देणार – शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर –…
ठाणे दि.19 (जिमाका): मुलांना मातृभाषेमध्ये बोलायला आवडते. शिकायला आवडते, त्यामुळे यापुढे सर्व शिक्षण मातृभाषेमध्ये देण्यात येणार आहे. मराठी भाषा बोलण्याचा प्रयत्न करा,…
Read More...
Read More...