मुंबई, दि. २ : पीक विमा अर्ज भरताना शेतकऱ्यांनी रु. १/- रुपया प्रति अर्ज याव्यतिरिक्त दुसरे कोणतेही शुल्क सीएससी (CSC) केंद्रामध्ये भरू नये. शेतकऱ्यांकडून रु. १ पेक्षा… Read More...
मुंबई, दि. 2 – राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाअंतर्गत राजर्षी शाहू महाराज वृद्ध साहित्यिक व कलावंत योजनेअंतर्गत साहित्य आणि प्रयोगात्मक कलेच्या क्षेत्रातील पन्नास… Read More...
हाथरस: उत्तर प्रदेशमध्ये हाथसर येथे सत्संग सुरू असताना झालेल्या चेंगराचेंगरीत मृतांची संख्या १३४ वर पोहोचली आहे. काही माध्यमांनी मृतांचा आकडा १४०च्या पुढे असल्याचा दावा केलाय.… Read More...
हाथरस : उत्तर प्रदेशातील हाथरसमध्ये भोले बाबा यांच्या सत्संगात झालेल्या चेंगराचेंगरीत जवळपास १०० जणांचा मृत्यू झाला असून १०० हून अधिक जण जखमी झाल्याची माहिती आहे. जखमींमध्ये… Read More...
नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावरील चर्चेला उत्तर देण्यास सुरुवात केली. तेव्हा विरोधी पक्षाच्या खासदारांनी लोकसभेत गदारोळ… Read More...
नवी दिल्ली : लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सोमवारी (1 जुलै) हिंदुत्व, अग्निवीर योजना, नीट परीक्षा प्रकरणावरून भाजपवर जोरदार टीका केली. यालाच पंतप्रधान नरेंद्र मोदी… Read More...
हाथरस: उत्तर प्रदेशमधील हाथरस येथे झालेल्या चेंगराचेंगरीत ७५ हून अधिक जणांचा मृत्यू झाला. एटा येथील जिल्हा रुग्णालयात २३ महिला आणि २ लहान मुलांवर उपचार सुरू आहेत. या दुर्घटनेत… Read More...
नवी दिल्ली: २०१४ आधी देश निराशेच्या गर्तेत बुडाला होता. त्यावेळेस प्रत्येक सामान्य माणूस म्हणत असे की या देशाचे काही होणार नाही. सर्वत्र घोटाळ्यांच्याच बातम्या येत होत्या. शेकडो… Read More...
नवी दिल्ली : राज्यसभेत मंगळवारच्या सत्रात उपराष्ट्रपती जगदीप धनखड आणि विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे यांच्यात खडाजंगी झाली. मल्लिकार्जुन खर्गेंनी धनखड यांच्यावर टिप्पणी… Read More...
हाथरस: उत्तर प्रदेशमधील हाथरस येथील रतिभानपूर येथे झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेत २७ जणांचा मृत्यू झाला. या घटनेत अनेक जण जखमी झाले आहेत.मृत आणि जखमींमध्ये महिला आणि लहान मुलांचा… Read More...