मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून आज सकाळपासून राज्यात विविध ठिकाणी उद्धव ठाकरेच्या वाढदिवसाचे फलक लावण्यात आले आहेत. काही ठिकाणी सामाजिक उपक्रम राबवण्यात आले आहेत.… Read More...
मुंबई: लोकसभेला महायुतीला बिनशर्त पाठिंबा देणाऱ्या राज ठाकरेंनी विधानसभेला एकला चलो रेचा नारा दिला आहे. विधानसभेला मनसे २२५ ते २५० जागा लढवणार असल्याची घोषणा राज ठाकरेंनी काल केली.… Read More...
नवी दिल्ली: लोकसभा निवडणुकीनंतर भाजपसाठी एनडीएतील घटक पक्ष महत्त्वाचे झाले आहेत. स्वबळावर बहुमताचा आकडा गाठता न आल्यानं भाजपला आता मित्रपक्षांना सांभाळत सरकार चालवण्याची कसरत करावी… Read More...
नवी दिल्ली: सलग तिसऱ्यांदा सत्तेवर आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मंत्रिमंडळ वाटपात महत्त्वाचे विभाग भारतीय जनता पक्षाकडेच ठेवले. गृह, संरक्षण, अर्थ, रेल्वे, रस्ते वाहतूक,… Read More...
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महाविकास आघाडीने चमकदार कामगिरी केली आहे. तर महायुतीच्या वाट्याला ४८ पैकी केवळ १७ म्हणजे जेमतेम एक तृतीयांश जागा आल्या आहेत. मुख्यमंत्री… Read More...
नवी दिल्ली: लोकसभा निवडणुकीत राज्यात आणि देशभरात भारतीय जनता पक्षाच्या जागा घटल्यानं एनडीएतील लहान पक्षांचं महत्त्व वाढलं आहे. मित्रपक्षांच्या मदतीशिवाय सरकार स्थापन होऊ शकणार… Read More...
नवी दिल्ली: लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला सर्वाधिक जागा मिळाल्या आहेत. पण मागील निवडणुकीच्या तुलनेत त्यांच्या ६३ जागा कमी झाल्या आहेत. त्यामुळे आता केंद्रात सत्ता स्थापन… Read More...
Supreme Court: शिवसेना पक्ष आणि चिन्हाबद्दलची सुनावणी सर्वोच्च न्यायालयानं पुन्हा एकदा पुढे ढकलली आहे. उद्या होणारी सुनावणी आता थेट जुलैमध्ये होईल.
Source link Read More...
रायगड : आगामी लोकसभा विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे दोन दिवसांच्या रायगड जिल्हा दौऱ्यावरती आले आहेत. यावेळी त्यांनी… Read More...
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई : लोकसभा निवडणुका जवळ येत असतानाच, मुंबईत काँग्रेसला पहिला धक्का माजी खासदार मिलिंद देवरा यांचा शिवसेनेतील पक्षप्रवेशामुळे बसला. बुधवारी देवरा यांचे… Read More...