नवी दिल्ली : लोकसभा निवडणूक प्रक्रिया पार पडली आहे. येत्या दोन दिवसात म्हणजेच ४ जून रोजी निवडणुकीचा निकाल लागणार आहे. त्यामुळे केंद्रात कोणाचे सरकार येणार? कोणत्या पक्षाला किती… Read More...
कोलकाता : देशभरात लोकसभा निवडणूकीतील अखेरच्या टप्प्याचे मतदान १ जून रोजी पार पडत आहे.या टप्प्यात पश्चिम बंगालमधील नऊ मतदारसंघात मतदान सुरु असून कोलकाता येथील जाधवपूर,जयनगरसह काही… Read More...
नवी दिल्ली: देशात पुन्हा एकदा मोदी सरकार येणार असा अंदाज मतदान झाल्यानंतर जाहीर झालेल्या विविध एक्झिट पोलच्या मधून व्यक्त करण्यात आला आहे. देशात तिसऱ्यांदा पंतप्रधान नरेंद्र मोदी… Read More...
नवी दिल्ली: लोकसभा निवडणुकीसाठी झालेल्या मतदानानंतर आता एक्झिट पोल जाहीर होण्यास सुरूवात झाली आहे. ४ जून रोजी जाहीर होणाऱ्या निकालाच्या आधी आज विविध वृत्तवाहिन्या आणि संस्थांकडून… Read More...
नवी दिल्ली: लोकसभा निवडणूक २०२४ साठीची मतदान प्रक्रिया पूर्ण झाली आहे. आज १ जून रोजी सातव्या आणि अखेरच्या टप्प्यातील मतदान पार पाडले. यावेळी भाजपने ४०० पार अशी घोषणा केली आहे.… Read More...
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यासाठी आज मतदान होत आहे. मतदानाआधी एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे. व्हिडिओमध्ये एक पोलिंग एजंट मतदान… Read More...
म. टा. विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीची घोषणा होताच १६ मार्चपासून देशभरात धडाडणाऱ्या निवडणुक प्रचाराच्या तोफा गुरुवारी सायंकाळी ५ वाजता सातव्या टप्प्याच्या… Read More...
नवी दिल्ली : १८ वी लोकसभा निवडणूक जिंकून देशाच्या सत्तेवर येणाऱ्या नव्या सरकारचा शपथविधी हा लोकसभा निवडणुकांचा निकाल लागल्यावर दुसऱ्या दिवसापासून ९ जूनपर्यंत कधीही होण्याची शक्यता… Read More...
नवी दिल्ली - देशभरात लोकसभा निवडणुकीचा सहावा टप्पा शनिवारी (२५ मे) रोजी पार पडला. सहाव्या टप्प्यात ५८ मतदारसंघात मतदान पार पडलं. शनिवारी रात्री ११ .४५ वाजता निवडणूक आयोगाने… Read More...
नवी दिल्ली : ‘देशात पुन्हा सत्तेत आल्यानंतर पुढील कार्यकाळात सर्व पक्षांशी विचारविनिमय करून समान नागरी कायदा लागू केला जाईल; तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात एक देश,… Read More...