मंगेश वैशंपायन, नवी दिल्ली : आम आदमी पक्षाला सत्तेवर बसविणारे दिल्ली आणि पंजाबचे लोक तसेच आपला वाढता पाठिंबा देणारे गोवा, गुजरातचे लोक पाकिस्तानी आहेत काय? असा उपरोधिक सवाल… Read More...
संबलपूर (ओडिशा): लोकसभा निवडणुकीच्या पाच टप्प्यांनंतर भाजपचा ३१० जागांवर विजय निश्चित असल्याचा दावा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मंगळवारी केला. ओडिशा राज्याला ‘बाबू राज’पासून… Read More...
नवी दिल्ली : 'इंडिया आघाडी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत चांगली कामगिरी करत आहे. महागाई, बेरोजगारी, भीतीचे वातावरण, लोकशाहीवर घाला हे मुद्दे मतदारांना आकर्षित करण्यासाठी आम्हाला… Read More...
नवी दिल्ली: लोकसभा निवडणुकीची घोषणा होण्याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अब की बार ४०० पारची घोषणा दिली. मतदानाच्या सुरुवातीच्या टप्प्यांमध्ये झालेल्या प्रचारसभांमध्ये मोदी… Read More...
म.टा. खास प्रतिनिधी, ओडिशा : मी आजवर कधीही अल्पसंख्याकांविरोधात भाष्य केलेले नाही. आमच्या पक्षाने आजच नव्हे, तर कधीही अल्पसंख्याकविरोधी कृती केली नाही, असे प्रतिपादन पंतप्रधान… Read More...
उत्तर प्रदेश : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी रायबरेलीत मतदान करण्यापूर्वी हनुमान भगवानाचे दर्शन घेतले आहे. काँग्रेसचा बालेकिल्ला राहिलेल्या रायबरेलीतूनच यावेळी राहुल गांधी… Read More...
विजय महाले, कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये तीन दशकांपेक्षा अधिक काळ सत्तेवर राहिलेल्या डाव्या आघाडीला लोकसभा निवडणुकीत नवोदयाची आस आहे. यासाठी आघाडीने अनुभवी नेत्यांसह आपल्या तरुण… Read More...
विजय महाले, श्रीरामपूर : हुगळी जिल्ह्यातील श्रीरामपूरच्या जाहीर सभेत मंचावर हातात कॉडलेस माइक घेऊन ‘जोय बांगला’ असा जोरादार नारा देत ममता बॅनर्जी भाषणाला सुरुवात करतात. जनतेकडून… Read More...
म. टा. विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली : ‘खोट्याची फॅक्टरी’ असलेल्या भाजपने स्वतःच स्वतःला कितीही दिलासा दिला, तरी काहीही फरक पडणार नाही. मी पुन्हा एकदा ठामपणे सांगतो की, नरेंद्र मोदी… Read More...
वाराणसी : स्टैंडअप कॉमेडियन श्याम रंगीलाने अखेर वाराणसी लोकसभा मतदारसंघातून आपला नामांकन अर्ज दाखल केला आहे. श्याम रंगीलाने आपल्या सोशल मीडियावरुन हँडलवरुन ही माहिती दिली… Read More...