विजय महाले, सियालदा (कोलकाता) : भाजपचे निर्धारित ‘चार सौ पार’चे लक्ष्य साध्य करण्यात पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या ‘तृणमूल’चा अडसर आहे. राज्यातील सत्ताधारी… Read More...
कामारेड्डी : विधानसभा निवडणुकीतील अनपेक्षित पराभवानंतर, गमावलेला जनाधार विशेषत: शेतकऱ्यांची मते मिळविण्यासाठी भारत राष्ट्र समितीने (बीआरएस) कंबर कसली आहे. पक्षाचे प्रमुख आणि माजी… Read More...
ऋतुजा सावंत, कानपूर : एके काळी काँग्रेसचा बालेकिल्ला समजले जाणारे उत्तर प्रदेशमधील कानपूर सन २०१४मध्ये मोदी लाटेवर स्वार झाले. उद्योगांचा तरीही लखनौ, वाराणसी शहरांपुढे बुजलेला हा… Read More...
लखनऊ : बहुजन समाज पक्षाच्या (बसप) सर्वेसर्वा मायावती यांनी आपल्या पक्षाच्या उत्तराधिकारी पदापासून आकाश आनंद यांना मंगळवारी दूर केले. आकाश आनंद हे मायावती यांचे भाचे आहेत. ‘पूर्ण… Read More...
अब्दुल वाजेद, विजयनगर (आंध्र प्रदेश) : आंध्र प्रदेशातील नऊ सागरी किनाऱ्यांजवळ वसलेल्या शहरांपैकी विजयनगर हे एक शहर. शहराच्या एका बाजूला हनुमानाचे मोठे मंदिर, तर दुसऱ्या बाजूला… Read More...
हैदराबाद : विधानसभा निवडणुकीतील विजयानंतर तेलंगणमधील सत्ताधारी काँग्रेसने लोकसभा निवडणुकीत प्रचारासाठी कंबर कसली आहे. विधानसभा निवडणुकीतील सहा हमींच्या मुद्द्यावरच काँग्रेसकडून… Read More...
हैदराबाद : चार दशकांपासून हैदराबाद लोकसभा मतदारसंघावर वर्चस्व असणाऱ्या ‘एमआयएम’समोर भाजपने यंदा माधवी लता यांच्या रूपामध्ये कडवे आव्हान उभे केले आहे. एका बाजूला भाजपकडून धार्मिक… Read More...
अब्दुल वाजेद, विजयवाडा (आंध्र प्रदेश) : राजकीय डावपेचांनी अख्ख्या देशातील राजकारण ढवळून निघाले आहे. राजकारणातील भाऊबंदकी नवीन नाही. महाराष्ट्रात तर त्याचा पुरेपूर प्रत्यय येतो.… Read More...
महेश पठाडे, बडोदा : एकेकाळी मुंबई प्रांतातील महत्त्वाचे संस्थान बडोदा होते. या संस्थानाची राजधानी बडोदा होती, जेथे महाराजा सयाजीराव गायकवाड (तृतीय) घराण्याचे राज्य होते. मराठाबहुल… Read More...
वृत्तसंस्था, भुवनेश्वर : ओडिशातील लोकसभेच्या चौथ्या टप्प्यात मतदान होणाऱ्या चार जागांसाठी १३ मे रोजी होणाऱ्या निवडणूक रिंगणातील ३७ पैकी १७ उमेदवार कोट्यधीश आहेत, असे असोसिएशन फॉर… Read More...