नवी दिल्ली: देशात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. काल देशात पाचव्या टप्प्यातलं मतदान झालं. मतदानाचे आणखी दोन टप्पे शिल्लक आहेत. निवडणुकीमुळे राजकीय वातावरण तापलेलं असताना… Read More...
म.टा. खास प्रतिनिधी, ओडिशा : मी आजवर कधीही अल्पसंख्याकांविरोधात भाष्य केलेले नाही. आमच्या पक्षाने आजच नव्हे, तर कधीही अल्पसंख्याकविरोधी कृती केली नाही, असे प्रतिपादन पंतप्रधान… Read More...
लखनऊ: देशभरात लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातलं मतदान सुरु आहे. काँग्रेसचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या अमेठी, रायबरेलीचा समावेश पाचव्या टप्प्यात आहे. गेल्या निवडणुकीत अमेठीचा… Read More...
नवी दिल्ली: लोकसभा निवडणूक २०२४ च्या पार्श्वभूमीवर देशात राजकीय हालचाली वाढल्या आहेत. या निवडणुकीत पक्षांनी मोठा पैसा खर्च केला. याशिवाय मतदारांना आकर्षित करण्यासाठी ड्रग्ज आणि… Read More...
लखनऊ: उत्तर प्रदेशच्या एटामध्ये एका व्यक्तीनं आठवेळा मतदान केल्याचा दावा केला. या व्यक्तीनं मतदान केलेल्या मतदान केंद्रावर आता पुन्हा मतदान होणार आहे. मतदान करणाऱ्या व्यक्तीला अटक… Read More...
नवी दिल्ली : पाचव्या टप्प्यात उत्तर प्रदेशातील १४, महाराष्ट्रातील १३, पश्चिम बंगालमधील सात, ओडिशा आणि बिहारमधील प्रत्येकी पाच, झारखंड आणि जम्मू-काश्मीरमधील प्रत्येकी तीन जागांचा… Read More...
नवी दिल्ली: देशात सध्या लोकसभा निवडणुकीचा रणसंग्राम सुरू आहे. अनेक उमेदवार आणि देशातील मोठे राजकीय नेते विक्रमी मतांनी विजयी होण्याचा दावा प्रचार सभेतून करत आहेत. जसा एखाद्या… Read More...
रायबरेली : लोकसभा निवडणुकीच्या सात पैकी पहिल्या चार टप्प्यातील मतदान झाल्यानंतर काँग्रेसच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी यांनी रायबरेलीत पहिली प्रचार सभा घेतली. सोनिया गांधी यांच्या… Read More...
विजय महाले, कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये तीन दशकांपेक्षा अधिक काळ सत्तेवर राहिलेल्या डाव्या आघाडीला लोकसभा निवडणुकीत नवोदयाची आस आहे. यासाठी आघाडीने अनुभवी नेत्यांसह आपल्या तरुण… Read More...