म. टा. विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली : ‘खोट्याची फॅक्टरी’ असलेल्या भाजपने स्वतःच स्वतःला कितीही दिलासा दिला, तरी काहीही फरक पडणार नाही. मी पुन्हा एकदा ठामपणे सांगतो की, नरेंद्र मोदी… Read More...
नवी दिल्ली : ‘मी मार्च २०१९मध्ये भाजप ३०० जागा पार करील असे म्हटले होते, पण बालेकिल्ल्यात साचलेपणा आले असताना नव्याने जागा कशा मिळवणार, असा प्रश्न तुम्ही मला विचारला होता. आम्ही… Read More...
नवी दिल्ली : ‘सन १९५० ते २०१५ या काळामध्ये देशातील हिंदूंच्या लोकसंख्येमध्ये ७.८२ टक्क्यांनी घट झाली, तर याच काळात देशातील मुस्लिम लोकसंख्येमध्ये ४३.१५ टक्क्यांनी वाढ झाली आहे,’… Read More...
नवी दिल्ली: जम्मू-काश्मीर ते कन्याकुमारी या प्रवासादरम्यान 12 राज्यांतील लोकांशी संवाद साधताना नवभारत टाइम्सच्या रिपोर्टरला देशातील मूड आणि वातावरणाची झलक पाहायला मिळाली. 2019 च्या… Read More...
नवी दिल्ली : काँग्रेस पक्षाने उद्योगपती अदानी आणि अंबानी यांच्याकडून मोठ्या प्रमाणात काळा पैसा गोळा केला असून हे पैसे घेतल्यानंतर काँग्रेसने त्यांच्यावर टीका करणे बंद केले आहे, असा… Read More...
दरभंगा: ‘दिल्लीत जसा एक युवराज आहे, तसाच पाटण्यामध्येही ‘युवराज’ आहे. एका ‘युवराजा’ने लहानपणापासून देशाला आपली मालमत्ता मानले आहे, तर दुसऱ्या ‘युवराजा’ने संपूर्ण बिहारला आपली… Read More...
वर्धमान/कृष्णनगर: ‘देशातील सर्वात जुना पक्ष असलेल्या काँग्रेसला सार्वत्रिक निवडणुकीत अर्धशतकचा टप्पा ओलांडण्यासाठी संघर्ष करावा लागणार आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला… Read More...
नवी दिल्ली: ‘काँग्रेस अनुसूचित जाती (एससी), अनुसूचित जमाती (एसटी) आणि इतर मागासवर्गीयांना लक्ष्य करून त्यांचे आरक्षण हिसकावून घेऊन त्यांना ते आपल्या व्होट बँकेला द्यायचे आहे, याचा… Read More...
प्रश्न - कर्नाटक आणि इतरत्र आपल्या विरोधकांनी उत्तर-दक्षिण विभाजनाचा मुद्दा उपस्थित केला आहे. केंद्र सरकार दक्षिणेकडील राज्यांशी भेदभाव करते, असाही आरोप होत आहे. तुम्हाला यात कितपत… Read More...
नवी दिल्ली: लोकसभा निवडणुकीचा भाजपचा जाहीरनामा प्रसिध्द झाला आहे. नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत हा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला. भाजप मुख्यालयात हा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात… Read More...