वर्धमान/कृष्णनगर: ‘देशातील सर्वात जुना पक्ष असलेल्या काँग्रेसला सार्वत्रिक निवडणुकीत अर्धशतकचा टप्पा ओलांडण्यासाठी संघर्ष करावा लागणार आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला… Read More...
सुरेंद्रनगर (गुजरात): पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवडणूक प्रचारांदरम्यान काँग्रेसवर आरोपांची राळ उडवून दिली आहे. यापार्श्वभूमीवर गुरुवारीही त्यांनी काँग्रेसला लक्ष्य केले. प्रभू… Read More...
नवी दिल्ली: लोकसभा निवडणूक २०२४साठी भाजपने आज गुरुवारी उत्तर प्रदेशमधील दोन मतदारसंघातील उमेदवारांची घोषणा केली. यात रायबरेली आणि कैसरगंज मतदारसंघांचा समावेश आहे. भाजपने कैसरगंज… Read More...
कोरबा (छत्तीसगड): ‘अनुसूचित जाती (एससी), अनुसूचित जमाती (एसटी) आणि इतर मागासवर्ग (ओबीसी) यांचे आरक्षण भारतीय जनता पक्ष हटवणार नाही किंवा काँग्रेसलाही तसे करू देणार नाही,’ असे… Read More...
म. टा. विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली : लोकसभा निवडणूक दोन टप्प्यातील मतदानानंतर, उर्वरित टप्प्यांत मतदारांना आकर्षित करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवडणूक प्रचाराची दिशा… Read More...
नवी दिल्ली: ‘काँग्रेस अनुसूचित जाती (एससी), अनुसूचित जमाती (एसटी) आणि इतर मागासवर्गीयांना लक्ष्य करून त्यांचे आरक्षण हिसकावून घेऊन त्यांना ते आपल्या व्होट बँकेला द्यायचे आहे, याचा… Read More...
नवी दिल्ली : देशात १९ एप्रिल आणि २६ एप्रिल रोजी लोकसभा निवडणुकीच्या दोन टप्प्यांसाठी मतदान झालं आहे. आता तिसऱ्या टप्प्यातील मतदान ७ मे रोजी होणार आहे. उत्तर प्रदेशात लोकसभेच्या… Read More...
भोपाळ: गुजरात पाठोपाठ काँग्रेसला मध्य प्रदेशात जोरदार धक्का बसला आहे. इंदूर लोकसभा मतदरासंघाचे काँग्रेसचे उमेदवार अक्षय कांती बम यांनी त्यांचा उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे.… Read More...
दिवाकर, अखिलेश सिंह व सिद्धार्थ, टाइम्स वृत्तसेवा, नवी दिल्ली :‘काँग्रेसने धार्मिक आधारावर आरक्षण देण्यासाठी कायदे करून राज्यघटनेचे उल्लंघन केले हे सांगणे म्हणजे ध्रुवीकरण नव्हे,’… Read More...
नवी दिल्ली: लोकसभा निवडणूक २०२४च्या दुसऱ्या टप्प्यासाठी आज २६ एप्रिल रोजी मतदान पार पडले. या टप्प्यात देशातील १३ राज्यातील ८८ लोकसभा मतदारसंघात मतदान झाले. ज्यात उत्तर प्रदेश,… Read More...