पाटणा: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज १३ मे रोजी बिहारच्या दौऱ्यावर असून, त्यांनी पाटणा येथील गुरुद्वारा हरमंदिर साहिबला भेट देत सेवा केली. लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील प्रचार… Read More...
नवी दिल्ली : ‘सन १९५० ते २०१५ या काळामध्ये देशातील हिंदूंच्या लोकसंख्येमध्ये ७.८२ टक्क्यांनी घट झाली, तर याच काळात देशातील मुस्लिम लोकसंख्येमध्ये ४३.१५ टक्क्यांनी वाढ झाली आहे,’… Read More...
नवी दिल्ली: जम्मू-काश्मीर ते कन्याकुमारी या प्रवासादरम्यान 12 राज्यांतील लोकांशी संवाद साधताना नवभारत टाइम्सच्या रिपोर्टरला देशातील मूड आणि वातावरणाची झलक पाहायला मिळाली. 2019 च्या… Read More...
दरभंगा: ‘दिल्लीत जसा एक युवराज आहे, तसाच पाटण्यामध्येही ‘युवराज’ आहे. एका ‘युवराजा’ने लहानपणापासून देशाला आपली मालमत्ता मानले आहे, तर दुसऱ्या ‘युवराजा’ने संपूर्ण बिहारला आपली… Read More...
नवी दिल्ली: काँग्रेस नेते राहुल गांधी हे लोकसभेची निवडणूक उत्तरप्रदेशमधील रायबरेली येथून लढणार आहेत. शुक्रवारी त्यांनी आपला उमेदवारी अर्ज भरला व निवडणूक आयोगाला त्यांच्या जवळील… Read More...
वर्धमान/कृष्णनगर: ‘देशातील सर्वात जुना पक्ष असलेल्या काँग्रेसला सार्वत्रिक निवडणुकीत अर्धशतकचा टप्पा ओलांडण्यासाठी संघर्ष करावा लागणार आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला… Read More...
म. टा. विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘राजकीय कुटुंबाचा’ भाग असणे म्हणजे गुन्हेगारांना सुरक्षेची गॅरंटी आहे का, अशा शब्दांत काँग्रेस नेते राहुल गांधी… Read More...
बंगळुरु : कर्नाटकातील चामराजनगरमधील भाजप खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री व्ही श्रीनिवास प्रसाद यांचे सोमवारी निधन झाले. वयाच्या ७६ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. श्रीनिवास… Read More...
प्रश्न - तुम्ही भाजपसाठी ३७० आणि एनडीएसाठी ४०० जागांचे लक्ष्य ठेवले आहे, यामागे काय विचार आहे? पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये आणि मतदारांमध्येही एक शैथिल्य निर्माण होऊ शकते, ते… Read More...
वृत्तसंस्था, नवी दिल्ली : ‘राजकारण्यांनी एखाद्या गोष्टीची जबाबदारी स्वीकारावी. ‘प्राण जाए पर वचन न जाए’ ही आपली परंपरा आहे, हे आपण लक्षात ठेवले पाहिजे,’ असे प्रतिपादन पंतप्रधान… Read More...