नवी दिल्ली: लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्ष बहुमतापासून वंचित राहिल्यानं एनडीएमधील मित्रपक्षांचा भाव वधारला आहे. सरकार स्थापनेसाठी भाजपला आणखी ३२ खासदारांचा पाठिंबा गरजेचा आहे.… Read More...
नवी दिल्ली: लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला सर्वाधिक जागा मिळाल्या आहेत. पण मागील निवडणुकीच्या तुलनेत त्यांच्या ६३ जागा कमी झाल्या आहेत. त्यामुळे आता केंद्रात सत्ता स्थापन… Read More...
नवी दिल्ली: लोकसभा निवडणुकीत सत्ताधारी भारतीय जनता पक्षाच्या जागा कमी झालेल्या आहेत. पण भाजपप्रणीत एनडीएनं बहुमताचा टप्पा ओलांडला आहे. एनडीएचं संख्याबळ २९४ आहे. त्यामुळे भाजपनं… Read More...
नवी दिल्ली: सत्ताधारी भारतीय जनता पक्षाला लोकसभा निवडणुकीत फटका बसला आहे. भाजपप्रणीत एनडीएनं बहुमताचा आकडा गाठला आहे. पण यंदा भाजपला एकट्याच्या बळावर जादुई आकडा गाठता येणार नाही.… Read More...
नवी दिल्ली: केंद्रात भाजपला कायम मदत करणाऱ्या बिजू जनता दलाला ओडिशात मोठा धक्का आहे. संसदेत भाजपला पूरक भूमिका घेणाऱ्या, महत्त्वाच्या विधेयकांवर मोदी सरकारच्या बाजूनं मतदान… Read More...
नवी दिल्ली: गेल्या निवडणुकीत भाजपला साथ देणाऱ्या राज्यांनी यंदा मात्र सत्ताधाऱ्यांचं टेन्शन वाढवलं आहे. सुरुवातीच्या कलांमध्ये भाजपला ५ महत्त्वाच्या राज्यांमध्ये मोठा फटका दिसताना… Read More...
नवी दिल्ली : लोकसभा निवडणूकीच्या सहा टप्प्यांतील मतदान पार पडले असून सातव्या टप्प्यातील मतदान १ जून रोजी पार पडणार आहे. तर ४ जून रोजी निकाल लागणार असून केंद्रात कुणाची सत्ता येणार?… Read More...
रांची: झारखंडच्या हजारीबाग लोकसभा मतदारसंघाचे खासदार जयंत सिन्हा यांना भारतीय जनता पक्षानं कारणे दाखवा नोटिस बजावली होती. हजारीबागमधून मनीष जैयस्वाल यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर… Read More...
नवी दिल्ली: लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातलं मतदान झालं आहे. राज्यातील सर्वच्या सर्व ४८ जागांवर मतदान झालं आहे. या दोन टप्प्यांमध्ये एकूण ११४ जागा आहेत. पाच टप्प्यातील… Read More...
नवी दिल्ली: देशात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. काल देशात पाचव्या टप्प्यातलं मतदान झालं. मतदानाचे आणखी दोन टप्पे शिल्लक आहेत. निवडणुकीमुळे राजकीय वातावरण तापलेलं असताना… Read More...