म. टा. विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली : लोकसभेच्या ५४२ जागांसाठी झालेल्या निवडणुकीच्या सातव्या व अखेरच्या टप्प्यात शनिवारी रात्री ८पर्यंत सुमारे ६० टक्के मतदानाची प्राथमिक नोंद झाली.… Read More...
वृत्तसंस्था, होशियारपूर (पंजाब) : ‘आणीबाणीच्या काळात लोकशाहीचा गळा घोटणारे आणि १९८४च्या दंगलीत शीखांची हत्या झाली, तेव्हा त्याची पर्वा न करणारे काँग्रेस होते,’ असा आरोप करून… Read More...
म. टा. विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीची घोषणा होताच १६ मार्चपासून देशभरात धडाडणाऱ्या निवडणुक प्रचाराच्या तोफा गुरुवारी सायंकाळी सहा वाजता सातव्या टप्प्याच्या… Read More...
नवी दिल्ली : १८ वी लोकसभा निवडणूक जिंकून देशाच्या सत्तेवर येणाऱ्या नव्या सरकारचा शपथविधी हा लोकसभा निवडणुकांचा निकाल लागल्यावर दुसऱ्या दिवसापासून ९ जूनपर्यंत कधीही होण्याची शक्यता… Read More...
नवी दिल्ली : ‘देशात पुन्हा सत्तेत आल्यानंतर पुढील कार्यकाळात सर्व पक्षांशी विचारविनिमय करून समान नागरी कायदा लागू केला जाईल; तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात एक देश,… Read More...
म. टा. विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या पाच टप्प्यांत झालेल्या मतांची मतदारसंघनिहाय आकडेवारी निवडणूक आयोगाने शनिवारी जाहीर केली. उमेदवारांकडे १७-सी हा अर्ज… Read More...
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकांचे पाच टप्प्यांतील मतदान पूर्ण झालं आहे. ४२८ जागांवरील उमेदवारांची भवितव्य ईव्हीएममध्ये बंद झाली आहेत. ४ जून रोजी निकाल जाहीर होतील, मात्र… Read More...
म. टा. विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्याच्या प्रचारतोफा गुरुवारी संध्याकाळी ५ वाजता थंडावल्या. राष्ट्रीय राजधानी दिल्लीसह आठ राज्ये आणि केंद्रशासित… Read More...
नवी दिल्ली: लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात आठ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील ४९ लोकसभा मतदारसंघात एकूण ५७.५१ टक्के मतदान झाले आहे. यात सर्वात जास्त मतदान पश्चिम बंगाल… Read More...
म. टा. विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीसाठी शनिवारी होणाऱ्या सहाव्या फेरीत एकूण ८६९ उमेदवार रिंगणात आहेत. त्यापैकी ८६६ जणांच्या प्रतिज्ञापत्रांचे विश्लेषण केले असता… Read More...