हैदराबाद : हैदराबाद जिल्ह्यातील बाळापूर उपनगरात गुरुवारी रात्री थरारक घटना घडली आहे. बाळापूरच्या रॉयल कॉलनीत भर रस्त्यात २८ वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली. हत्येचे हे… Read More...
नवी दिल्ली: लोकसभा निवडणूक सुरु असताना काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी केरळच्या वायनाडमधून लढतील अशी चर्चा होती. पण प्रियंका गांधींनी निवडणूक लढण्यास नकार दिला. राहुल गांधी वायनाडसह… Read More...
नवी दिल्ली: लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीनं सुसाट कामगिरी करत भाजपप्रणीत एनडीएला धक्का दिला. भाजपच्या ६३ जागा घटल्या. त्यामुळे लोकसभेत भाजप बहुमतापासून दूर राहिला. पण लोकसभेत… Read More...
नवी दिल्ली : देशात आणि जम्मू-काश्मीरमध्ये निवडणुकांचे वातावरण शांत होताच दहशतवादी हल्ल्यांची मालिकाच पहायला मिळत आहे. जम्मू-काश्मीर मधील रियासी,कठुआ आणि डोडा येथे गेल्या चार दिवसात… Read More...
नवी दिल्ली : देशाच्या ऐतिहासिक संसदभवनासमोरील महात्मा गांधी,डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवरायांचा पुतळा हटवल्याचा आरोप गुरुवारी कॉंग्रेस नेते जयराम रमेश यांनी केला होता.… Read More...
वृत्तसंस्था, कोलकाता : लोकसभा निवडणुकीत पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस आणि भाजप यांच्यात थेट लढत झाली. मात्र, यात काँग्रेस आणि डाव्या पक्षांची आघाडी उपद्रवी ठरली. या आघाडीमुळे… Read More...
लखनऊ: लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला सर्वात मोठा फटका उत्तर प्रदेशात बसला. उत्तर प्रदेशात समाजवादी पक्षानं सर्वाधिक ३७ जागा जिंकल्या. तर गेल्या वेळी ६२ जागा जिंकणारा भाजप… Read More...
Bjp Performance in Lok sabha Election, नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीचे निकाल लागताच राजकीय तज्ज्ञ आकडेमोड करण्यात व्यस्त आहेत. यावेळी भाजपने स्वबळावर लोकसभेच्या २४० जागा जिंकल्या,… Read More...
वृत्तसंस्था, देहरादून : लोकसभेच्या निवडणुकीत भाजपने २०१४, २०१९ नंतर आता २०२४मध्ये उत्तराखंडमधील पाचही जागा जिंकून हॅट्ट्रिक केली आहे. या राज्यात प्रामुख्याने भाजप विरुद्ध काँग्रेस… Read More...
पणजी : लोकसभा निवडणूकांचे निकाल देशभर बदलाचे संकेत देत असताना गोव्यामध्ये कॉंग्रेस आणि भाजप आपापले अस्तित्व राखण्यात यशस्वी झाले आहेत .गोव्यातील उत्तर गोवा आणि दक्षिण गोवा या… Read More...