World Soil Day 2024: शेतीची सुपिकता घटत असून, त्यामुळे उत्पादकतेवरही परिणाम होत आहे. या मातीचे रक्षण करण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज मृदा शास्त्रज्ञांनी अधोरेखित केली… Read More...
वृत्तसंस्था, नवी दिल्ली : देशभरात मे महिन्यात नेहमीच उन्हाच्या तीव्र झळांचा अनुभव येतो. यंदाच्या मे महिन्यात मात्र तुलनेने अधिक प्रमाणात उष्णतेच्या लाटा होत्या, असे एका संशोधनाअंती… Read More...
नवी दिल्ली - जगभरातील अनेक देशांमध्ये तापमानाने अक्षरशः उच्चांक गाठला असून भारतातील अनेक राज्यांमध्ये यंदा तापमान ५० डिग्री सेल्सिअसच्या जवळ पोहोचले आहे. त्यामुळे जनता वाढत्या… Read More...
वृत्तसंस्था, नवी दिल्ली : जागतिक तापमानवाढीबाबत चिंता व्यक्त होत असतानाच, जगातील अनेक प्रदेशांना एकाच वेळी बसत असलेली उष्णतेची तीव्र झळ हे तापमानवाढीचे ताजे लक्षण असू शकते, असा… Read More...
हायलाइट्स:मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इक्बाल चहल यांचा मुंबईकरांना गंभीर इशारा.वातावरणात होणाऱ्या बदलांमुळे समुद्रातील पाण्याच्या पातळीत वाढ होणार. जागरूक नसलो तर सन २०५० पर्यंत… Read More...