मुंबई : भाजप लोकसभा उमेदवार करण भूषण सिंह यांच्या गाडीच्या धडकेत दोन जणांचा जागीच मृत्यू झालाय. बृजभूषण सिंह यांचा मुलगा म्हणून ओळख असलेल्या करण भूषण सिंह यांना उत्तरप्रदेशमधील… Read More...
मुंबई - लोकसभेच्या निवडणुका अंतिम टप्प्यात आल्या आहेत येत्या १ जूनला सातव्या टप्प्यातील मतदान पार पडणार आहे. पण उन्हाच्या लाहीने निवडणुकांच्या रिंगणात उतरलेल्या पुढाऱ्यांचे मात्र… Read More...
देहरी/बिक्रम (बिहार) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहारमध्ये शनिवारी झालेल्या दोन जाहीर सभांमध्ये विरोधकांच्या इंडिया आघाडीवर अतिशय तिखट शब्दांत टीका केली. मुस्लिमांची एकगठ्ठा… Read More...
नवी दिल्ली : लोकसभेच्या सहाव्या टप्प्याचे मतदान शनिवारी होत आहे. या ५८ जागांपैकी २०१९ मध्ये भाजप आणि एनडीएने तब्बल ४० जागांवर विजय मिळवला होता. यात दिल्लीतील सर्व ७ आणि हरियाणातील… Read More...
मंगेश वैशंपायन, नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीत सोमवारी ( २० मे) ४९ जागांसाठी झालेल्या पाचव्या टप्प्यात मतदानाच्या टक्केवारीत ६२.२ टकक्यांपर्यंत वाढ झाल्याचे निवडणूक आयोगाने गुरुवारी… Read More...
म. टा. विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली : लोकसभेची २०२४ची निवडणूक ही परिवर्तनाची निवडणूक म्हणून इतिहासात नोंदवली जाईल, असा विश्वास काँग्रेसचे स्टार प्रचारक सचिन पायलट यांनी ‘महाराष्ट्र… Read More...
मंगेश वैशंपायन, नवी दिल्ली : आम आदमी पक्षाला सत्तेवर बसविणारे दिल्ली आणि पंजाबचे लोक तसेच आपला वाढता पाठिंबा देणारे गोवा, गुजरातचे लोक पाकिस्तानी आहेत काय? असा उपरोधिक सवाल… Read More...
म.टा. खास प्रतिनिधी, ओडिशा : मी आजवर कधीही अल्पसंख्याकांविरोधात भाष्य केलेले नाही. आमच्या पक्षाने आजच नव्हे, तर कधीही अल्पसंख्याकविरोधी कृती केली नाही, असे प्रतिपादन पंतप्रधान… Read More...
विजय महाले, कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये तीन दशकांपेक्षा अधिक काळ सत्तेवर राहिलेल्या डाव्या आघाडीला लोकसभा निवडणुकीत नवोदयाची आस आहे. यासाठी आघाडीने अनुभवी नेत्यांसह आपल्या तरुण… Read More...
विजय महाले, श्रीरामपूर : हुगळी जिल्ह्यातील श्रीरामपूरच्या जाहीर सभेत मंचावर हातात कॉडलेस माइक घेऊन ‘जोय बांगला’ असा जोरादार नारा देत ममता बॅनर्जी भाषणाला सुरुवात करतात. जनतेकडून… Read More...