रांची: झारखंडच्या हजारीबाग लोकसभा मतदारसंघाचे खासदार जयंत सिन्हा यांना भारतीय जनता पक्षानं कारणे दाखवा नोटिस बजावली होती. हजारीबागमधून मनीष जैयस्वाल यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर… Read More...
नवी दिल्ली: लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातलं मतदान झालं आहे. राज्यातील सर्वच्या सर्व ४८ जागांवर मतदान झालं आहे. या दोन टप्प्यांमध्ये एकूण ११४ जागा आहेत. पाच टप्प्यातील… Read More...
मंगेश वैशंपायन, नवी दिल्ली : आम आदमी पक्षाला सत्तेवर बसविणारे दिल्ली आणि पंजाबचे लोक तसेच आपला वाढता पाठिंबा देणारे गोवा, गुजरातचे लोक पाकिस्तानी आहेत काय? असा उपरोधिक सवाल… Read More...
मंगेश वैशंपायन, ओडिशा : ओडिशासह देशाचे श्रद्धास्थान असलेल्या महाप्रभू जगन्नाथ यांच्याबद्दल पुरी लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार संबित पात्रा यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचे… Read More...
लखनऊ: देशभरात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी आहे. मतदानाचे सातपैकी पाच टप्पे पूर्ण झाले आहेत. महाराष्ट्रातील सर्वच्या सर्व ४८ जागांवरील मतदान पूर्ण झालं आहे. राज्यातील १३ जागांवर काल… Read More...
नवी दिल्ली: देशात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. काल देशात पाचव्या टप्प्यातलं मतदान झालं. मतदानाचे आणखी दोन टप्पे शिल्लक आहेत. निवडणुकीमुळे राजकीय वातावरण तापलेलं असताना… Read More...
नवी दिल्ली: लोकसभा निवडणुकीची घोषणा होण्याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अब की बार ४०० पारची घोषणा दिली. मतदानाच्या सुरुवातीच्या टप्प्यांमध्ये झालेल्या प्रचारसभांमध्ये मोदी… Read More...
म.टा. खास प्रतिनिधी, ओडिशा : मी आजवर कधीही अल्पसंख्याकांविरोधात भाष्य केलेले नाही. आमच्या पक्षाने आजच नव्हे, तर कधीही अल्पसंख्याकविरोधी कृती केली नाही, असे प्रतिपादन पंतप्रधान… Read More...
लखनऊ: देशभरात लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातलं मतदान सुरु आहे. काँग्रेसचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या अमेठी, रायबरेलीचा समावेश पाचव्या टप्प्यात आहे. गेल्या निवडणुकीत अमेठीचा… Read More...
नवी दिल्ली: लोकसभा निवडणूक २०२४ च्या पार्श्वभूमीवर देशात राजकीय हालचाली वाढल्या आहेत. या निवडणुकीत पक्षांनी मोठा पैसा खर्च केला. याशिवाय मतदारांना आकर्षित करण्यासाठी ड्रग्ज आणि… Read More...