मुंबई : पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार देण्यास अनेकांना भीती वाटते, पोलिसांचे दडपण येते, तसेच वेळही वाया जातो. मात्र, नवीन भारतीय न्याय संहितेमध्ये व्हॉट्सअपच्या आधारे तक्रार करण्याची… Read More...
मुंबई : काळा घोडा परिसरातील पाच रस्ते लवकरच वाहनमुक्त होणार आहेत. या रस्त्यांना हेरिटेज दर्जा देण्यासाठी महापालिका सात कोटी रुपये खर्च करणार आहे. हे काम सप्टेंबरच्या पहिल्या… Read More...
मुंबई : सणासुदीच्या तोंडावर चणाडाळ शंभरीच्या उंबरठ्यावर आहे. ‘नाफेड’ने स्वस्त चणाडाळ बाजारात आणली असली तिचे प्रमाण तुटीच्या निम्मेच आहे. डाळीची तूट भासू नये, यासाठी सरकारने विविध… Read More...
मुंबई : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा सध्या राज्यात गाजावाजा सुरू आहे. अनेक महिलांच्या खात्यावर पैसे जमा झाले असून अनेकांच्या खात्यांबाबत काही तांत्रिक अडचणी आहेत. अशा महिलांना… Read More...
मुंबई : म्हाडाची बनावट वेबसाइट सुरू करून त्याआधारे घरांसाठी अर्ज करणाऱ्यांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. कल्पेश सेवक आणि अमोल पटेल, अशी… Read More...
मुंबई : अखिल भारतीय काँग्रेस समितीकडून विधान परिषद निवडणुकीसह लोकसभा निवडणुकीत राज्यात अल्पसंख्याक नेत्यांना फारशी संधी देण्यात आली नाही. पक्षश्रेष्ठींच्या या निर्णयामुळे राज्यातील… Read More...
मुंबई : मुंबई महापालिकेने भाडेकरारावर दिलेल्या चार हजार १७७ भूखंडांपैकी मुदत संपलेल्या २२७ पैकी ११० भूखंडांचे आत्तापर्यंत नूतनीकरण झाले आहे. म्हणजे सुधारित भाडेकरार धोरणानंतर सन… Read More...
मुंबई : धारावी पुनर्वसन प्रकल्पासाठी ‘एसआरए’ने यापूर्वी शेकडो एकर क्षेत्रफळ असलेल्या २० जागांची मागणी केल्यानंतर आता आणखी तीन जागांची मागणी राज्य सरकारकडे केली आहे. ‘एमएमआरडीए’च्या… Read More...
मुंबई : देशभरात जुलैअखेरीस असलेली धान्यपेरणीची स्थिती ऑगस्टच्या मध्यात काही प्रमाणात चिंताजनक झाली आहे. पावसाने ओढ दिल्याने पेरणीक्षेत्रातील वाढ अपेक्षेहून कमी आहे. त्यातून आता… Read More...
म.टा. खास प्रतिनिधी, मुंबई : सध्या राज्यभर पावसाने ओढ दिली असली तरी ऑगस्टच्या पंधरवड्यापर्यंत राज्यातील ३२ प्रमुख धरणांत सरासरीच्या १० टक्के अधिक जलसाठा आहे. केवळ जायकवाडी… Read More...