तेज पोलीस टाइम्स | पोलीस आणि जनतेचा आवाज
Browsing Tag

मुंबई बातम्या

पोलिसांसमोर दडपण येतेय? करा व्हॉट्सअ‍ॅपद्वारे तक्रार, नव्या भारतीय न्याय संहितेमध्ये तरतूद

मुंबई : पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार देण्यास अनेकांना भीती वाटते, पोलिसांचे दडपण येते, तसेच वेळही वाया जातो. मात्र, नवीन भारतीय न्याय संहितेमध्ये व्हॉट्सअपच्या आधारे तक्रार करण्याची…
Read More...

Mumbai News: काळा घोडा परिसर होणार वाहनमुक्त; ‘या’ पाच रस्त्यांना मिळणार हेरिटेज दर्जा

मुंबई : काळा घोडा परिसरातील पाच रस्ते लवकरच वाहनमुक्त होणार आहेत. या रस्त्यांना हेरिटेज दर्जा देण्यासाठी महापालिका सात कोटी रुपये खर्च करणार आहे. हे काम सप्टेंबरच्या पहिल्या…
Read More...

गृहिणींचे बजेट कोलमडले! सणासुदीत ‘चणाडाळ’ शंभरीच्या उंबरठ्यावर; मागणीत २५ टक्के वाढीची…

मुंबई : सणासुदीच्या तोंडावर चणाडाळ शंभरीच्या उंबरठ्यावर आहे. ‘नाफेड’ने स्वस्त चणाडाळ बाजारात आणली असली तिचे प्रमाण तुटीच्या निम्मेच आहे. डाळीची तूट भासू नये, यासाठी सरकारने विविध…
Read More...

सायबर चोरांनाही बहीण ‘लाडकी’; पोलिसांकडून सावधानतेचा इशारा, अशी होऊ शकते फसवणूक

मुंबई : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा सध्या राज्यात गाजावाजा सुरू आहे. अनेक महिलांच्या खात्यावर पैसे जमा झाले असून अनेकांच्या खात्यांबाबत काही तांत्रिक अडचणी आहेत. अशा महिलांना…
Read More...

Fake MHADA Website: फसवणुकीत म्हाडा अधिकारी? बनावट वेबसाइटप्रकरणी २ जणांना अटक, धक्कादायक माहिती…

मुंबई : म्हाडाची बनावट वेबसाइट सुरू करून त्याआधारे घरांसाठी अर्ज करणाऱ्यांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. कल्पेश सेवक आणि अमोल पटेल, अशी…
Read More...

काँग्रेसकडून अल्पसंख्याक नेत्यांची बोळवण? नाराजी दूर करण्यासाठी विविध पदांवर नियुक्त्या

मुंबई : अखिल भारतीय काँग्रेस समितीकडून विधान परिषद निवडणुकीसह लोकसभा निवडणुकीत राज्यात अल्पसंख्याक नेत्यांना फारशी संधी देण्यात आली नाही. पक्षश्रेष्ठींच्या या निर्णयामुळे राज्यातील…
Read More...

Mumbai News: निम्मे भूखंड नूतनीकरणाविना; मुंबई महापालिकेचा कोट्यवधी रुपयांचा महसूल अडला

मुंबई : मुंबई महापालिकेने भाडेकरारावर दिलेल्या चार हजार १७७ भूखंडांपैकी मुदत संपलेल्या २२७ पैकी ११० भूखंडांचे आत्तापर्यंत नूतनीकरण झाले आहे. म्हणजे सुधारित भाडेकरार धोरणानंतर सन…
Read More...

‘धारावी’साठी आणखी तीन जागा? अंतिम आराखडा तयार नसताना जागामागणीवर प्रश्नचिन्ह

मुंबई : धारावी पुनर्वसन प्रकल्पासाठी ‘एसआरए’ने यापूर्वी शेकडो एकर क्षेत्रफळ असलेल्या २० जागांची मागणी केल्यानंतर आता आणखी तीन जागांची मागणी राज्य सरकारकडे केली आहे. ‘एमएमआरडीए’च्या…
Read More...

Kharif Season: देशातील धान्यपेरणीची स्थिती चिंताजनक; मागील वर्षीच्या तुलनेत किंचित वाढ, पण…

मुंबई : देशभरात जुलैअखेरीस असलेली धान्यपेरणीची स्थिती ऑगस्टच्या मध्यात काही प्रमाणात चिंताजनक झाली आहे. पावसाने ओढ दिल्याने पेरणीक्षेत्रातील वाढ अपेक्षेहून कमी आहे. त्यातून आता…
Read More...

मुंबईकरांना जलदिलासा! धरणांमध्ये समाधानकारक पाणीसाठा, ३२ प्रमुख धरणांची जाणून घ्या स्थिती

म.टा. खास प्रतिनिधी, मुंबई : सध्या राज्यभर पावसाने ओढ दिली असली तरी ऑगस्टच्या पंधरवड्यापर्यंत राज्यातील ३२ प्रमुख धरणांत सरासरीच्या १० टक्के अधिक जलसाठा आहे. केवळ जायकवाडी…
Read More...